Page 5 of राष्ट्रीय महामार्ग News

गुरुवारी (११ सप्टेंबरला) पहिल्या दिवशी २ हजार ९२० हरकती सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५४० जणांनी म्हणणे मांडले. शुक्रवारी २८८…

सोलापुरातील वज्रेश्वर नगर, नीलम नगर आणि नवलेनगर भागात झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

नागरिकांचा रस्त्यावर मृत्यू, पण जबाबदारांवर कारवाई नाही.

मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाळधी ते पाळधी सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या रिंग रोडचा प्रस्ताव शासनाकडे काही वर्षांपूर्वी सादर करण्यात…

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात या भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून हलक्या, जड अवजड…

हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असल्याने सुमारे ५०० शेतकऱ्यांच्या १०० हेक्टर क्षेत्र बाधित होत असल्याचा आरोप शेतकरी विकास संस्थेकडून…

राहुड घाटातील अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सुरळीत.

नऊ ते दहा हजार किलो गॅस हवेत सोडावा लागणार असल्याने प्रशासनासमोर आव्हान.

राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक महामार्ग या दोन महामार्गांवर वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना…

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूंवरून नागरिकांमध्ये संताप.

चुकीची कामे टाळण्याची दक्षता घ्या, मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.