Page 5 of राष्ट्रीय महामार्ग News
अंबरनाथजवळच्या काटई-कर्जत राज्यमार्गावर भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दोन १६ वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.
शहापूर-सापगावजवळील भातसा नदीवरील सर्वाधिक वर्दळीचा पूल दुरवस्थेमुळे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने शंभरहून अधिक गावांतील नागरिकांची कोंडी झाली.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते.
शहापूर-सापगाव रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये महाभारतामधील कर्णाच्या रथाचे चाक रुतले; समाज माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधण्याचा नागरिकांचा प्रयत्न.
बायोडिझेल टाकीत नक्की अपघात कसा घडला, याबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त होत असून, नांदुरा पोलीस या दुर्देवी घटनेचा अधिक तपास करत…
कल्याण-अंबरनाथ दरम्यानचा प्रवास सुखकर करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला…
घाटातील हे काम तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होईल. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाने लवकर…
औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे काम आता बीओटी तत्त्वावर होणार असून, यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.
Pune Road Accidents: पुणे शहरातील अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर महामार्गांवरील अवजड वाहनांची जीवघेणी वाहतूक गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे.
ठाणे ते वडपे या भागातील मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण काम २०२६ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून सध्या अनेक पूल आणि रस्त्यांची…
शहरातील जुन्या आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमधून महामार्ग प्राधिकरण एनएच-३५३डी वरील ८.९ किमी लांबीचा उड्डाणपूल उभारला जात आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.