Page 4 of नैसर्गिक आपत्ती News
महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.
जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता.
Jalna Rain : पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जालना शहरातील सव्वादोनशे नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षितस्थळी हलविले.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे.
जंजिरे अर्नाळा गाव हे सीता मातेचे माहेरघर मानले जाते. जोपर्यंत सीतामातेचा या गावावर वरदहस्त आहे तोपर्यंत कुठलीही नैसर्गिक आणि मानव…
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ४७ हजार हेक्टरहून अधिक कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, ‘पांढरे सोने’ काळवंडल्याने शेतकरी यंदा…
राज्य सरकारने शेतकऱ्यांना राज्य अपत्ती निवारण निधातून (एसडीआरएफ) दोन हजार २१५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
पूरस्थितीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक आणि सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले असून, त्यांनी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी…
Lalbaugcha Raja : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने नुकतेच जाहीर…
Maharashtra Education Department : शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त,शिक्षक संघटना, शिक्षक यांच्या या निर्णयाचे स्वागत…
उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार…
India active volcano erupt न्यूज एजन्सी ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, या ज्वालामुखीमध्ये (Barren Island volcano) अवघ्या आठ दिवसांत दोन उद्रेक झाले…