Page 4 of नैसर्गिक आपत्ती News
उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी जंगलातून बाहेर पडतात आणि मानव-वन्यजीव संघर्षांची परिस्थिती अधिक बिकट होते.


नैसर्गिक आपत्ती असो, दुर्घटना वा दहशतवादी हल्ला असो, संकटात सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य तातडीने हाती घेणे क्रमप्राप्त असते.…
राज्यातील काही जिल्ह्य़ांत दुष्काळाची गंभीर स्थिती असून जनतेसमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्र…