बदलत्या हवामानामुळे जगभरातील लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी…
राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
९२,५१९ जनावरांचा मृत्यू झाला आणि ८० हजार ५६३ घरांचे नुकसान झाले.
पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि जून ते ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत तीन शासन निर्णय जाहीर झाले आहेत.
World Tsunami Awareness Day 2023 : त्सुनामी नेमकी कशी येते? दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरा केला जातो?
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.
Disaster risk Reduction Day 2023 : आपत्तीचा धोका ओळखून तो आधीच कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून १९८९ साली…
सिक्कीमच्या उत्तरेस असलेले दक्षिण ल्होनक सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या चार जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. हिमनदी तलावाचा…
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य…
नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू हे देखील उपस्थित होते.
इरशाळवाडीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्यासंदर्भातील सरकारच्या जबाबदारीची चर्चा सुरू होते. सरकार काहीच करत नाही असा अनेकांचा समज असतो.
ई-पंचनाम्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात.