राजधानी रेकजाविकच्या दक्षिणेला असलेल्या ज्वालामुखीत गेल्या वर्षीच्या डिसेंबरपासून पाचवेळा उद्रेक झाले आहेत. या परिसरात जवळपासच्या गावांमध्येही जमिनीला तडे गेले आहेत.
बदलत्या हवामानामुळे जगभरातील लोकांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. येत्या काळात जगातील अनेक शहरे पाण्याखाली जातील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी…
सिक्कीमच्या उत्तरेस असलेले दक्षिण ल्होनक सरोवर फुटल्यामुळे सिक्कीमच्या चार जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिक्कीममध्ये हाहाकार उडाला. हिमनदी तलावाचा…
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्यासाठी नागपूर विभागाने प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ई-पंचनामा प्रयोगामुळे दहा दिवसांत माहिती संकलन शक्य…