निसर्ग News

भाऊ बहिणीच्या प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त बाजारात उत्साह असतो. नवनविन…

महादेवी हत्तीण परत येईलही, पण देशाच्या कानाकोपऱ्यांतले हत्ती ‘वनतारात’च का पाठवले जातायत?

हवामान बदलामुळे अनेक सूक्ष्मजीव आणि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर…

अलीकडच्या काळात निसर्गाचा हा ठेवा लोप पावू लागला आहे. हा वारसा, हा ठेवा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे, असे आवाहन…

गेल्या अनेक वर्षांपासून गावात नागरिक राहत आहेत त्यांना प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरविल्या नाहीत असे असताना आता सर्रास पणे विकासकांना…

आरे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी स्थानिक रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमी नेहमीच प्रयत्नशील…

सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासन आणि गणेशभक्तांमध्ये वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

निसर्गाशी असलेली जवळीक, संशोधनाची ओढ, समाजासाठी शाश्वत विचारांची जाणीव आणि पर्यावरणासाठी असलेली तळमळ यांचं प्रतीक म्हणजे डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे.…

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावणानिमित मंत्री राधाकृष्ण विखे आणि शालिनीताई विखे यांनी श्री क्षेत्र निधर्णेश्वर येथे अभिषेक केला.

कर्करोगावर मात केल्यावर निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाच्या कार्यरत त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

सिंगापूर येथील ‘ट्री टॉप वॉक’च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये खर्चून निसर्ग उन्नत मार्ग विकसित केला आहे. हा…