scorecardresearch

Page 2 of निसर्ग News

shivshankar chapule
जंगलबुक : बीज अंकुरे अंकुरे

दरवर्षी किमान १ हजार रोपं तयार करून शिवशंकर चापूले इच्छुकांना ती मोफत देतात. बियांचं प्रदर्शन हा त्यांचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण…

nisarga lipi article Which tree should we plant
निसर्गलीपी: कोणतं झाड लावू?

आपण एखादं रोप लावणार आहोत, त्याची काळजी घेणार आहोत हे सर्जनशीलतेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यासंबंधी असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला…

Sanjay monga latest news in marathi
व्यक्तिवेध : संजय मोंगा

भरपूर भटकंती करणाऱ्या, नेहमीच उत्साही दिसणाऱ्या ६३ वर्षांच्या संजय मोंगा यांची रक्त-कर्करोगाशी झुंज गेले सुमारे दशकभर सुरू होती, हे अनेकांना…

gold in earth core
पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडतंय सोनं आणि धातू; नवं संशोधन काय सांगतं?

Earths core leaking gold पृथ्वीच्या गर्भात हजारो किलोमीटर खोलवर दडलेला खजिना आता बाहेर पडत असल्याची आश्चर्यकारक माहिती एका संशोधनातून समोर…

science behind sun and moon colour
सूर्य पिवळा आणि चंद्र पांढराच का दिसतो? यामागील काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या रंजक माहिती

Science behind sun and moon color दिवसभर आकाशात सूर्य पिवळ्या रंगाचा; मात्र रात्री चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. असे का? हा…

Supreme Court directs central government
हरित मंजुरीनंतरच प्रकल्प, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; काम पूर्ण झाल्यानंतर संमतीस मज्जाव

प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीबाबत ‘वनशक्ती’ संघटनेने दाखल केलेल्या याचिकांवर निकाल देताना न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने कठोर शब्दांत…

sunil gangopadhyay
तळटीपा : जनांची नाही, निदान वनांची तरी… प्रीमियम स्टोरी

सुनील गंगोपाध्याय यांची ‘अरण्येर दिन रात्री’ आणि विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ या दोन कादंबऱ्या माणूस आणि जंगल या नात्याचा ठाव…

Animal census conducted in traditional manner on Buddha Purnima in Tungareshwar wildlife Sanctuary Vasai
तुंगारेश्वर अभयारण्यात प्राणीगणनेत केवळ ३० प्राण्यांची नोंद 

वसईच्या पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानिभाव व प्राणांच्या प्रजातीची माहिती मिळविण्यासाठी प्राणी गणना केली जाते.

Agricultural in raigad declined news in marathi
विश्लेषण : उद्योगप्रधान रायगडमधील शेतीक्षेत्र ४० हजार हेक्टरनी घटले… काय आहेत कारणे?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे.

25 villages environmentally sensitive
विश्लेषण : सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का? प्रीमियम स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केल्याच्या परिणामांविषयी…

lily flowers loksatta article
निसर्गलिपी : बदलाची चाहूल

लिलीचा बहर अनुभवायचा तर पावसासारखा उत्तम काळ नाही. पावसात आससून बहरणारी, अनेक रंगात फुलणारी लिली अनुभवणं यासारखं सुख नाही.