Page 2 of नवनीत News

अग्निजन्य खडक म्हणजेच अतितप्त शिलारस थंड होऊन निर्माण होणारे खडक. ते तयार होत असताना शिलारस थंड होण्याच्या प्रक्रियेनुसार व स्थानिक…

एकविसाव्या शतकात महाराष्ट्र राज्यापुढे पाणीपुरवठा, पाणीवाटप व पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी जलस्राोत विकास व व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करण्याची…

अवकाशात जसे असंख्य ग्रह-तारे आहेत, तसेच लक्षावधी लहानसहान खडकही आहेत. त्यांना आपण अशनी (अॅस्टेरॉइड) म्हणतो. काही वेळा अशनी आपल्या कक्षा सोडून…

सच्छिद्रता व पारगम्यता हे जलधराचे (अॅक्विफर) महत्त्वाचे गुणधर्म आहेत; त्याबरोबरच जलधराचा अभ्यास करत असताना विशिष्ट उतारा व विशिष्ट धारण क्षमता हे…

भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय पूर्वी महासागर विकास विभाग या नावाने ओळखले जात असे. मार्च १९८२मध्ये तो एक स्वतंत्र विभाग म्हणून…

दख्खनच्या पठारावर फिरताना दिसणारे एक भूवैज्ञानिक वैशिष्ट्य म्हणजे ‘भित्ती’ (डाईक) अथवा ‘कार’ होय. भित्ती म्हणजे पूर्वी निर्माण झालेल्या खडकांमध्ये नंतरच्या कालावधीत…

हवामान बदल आणि हिमविलयन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी असे प्रतिपादन केले आहे की, या भागात सध्या सुरू झालेले हिमविलयन असेच…

वॉशिंग्टन इथल्या कार्नेजी इन्स्टिटयूटमध्ये केलेल्या प्रयोगावरून त्यांना हे उमगले की ही मालिका भूवैज्ञानिक, रासायनिक आणि भौतिक घटकांशी अतूटरीत्या जोडली गेलेली…

ओटोकार फाइश्टमांटेल भारतातल्या वनस्पतींच्या जीवाश्मांचा अभ्यास करणारे पहिले पुराजीववैज्ञानिक (पॅलिऑन्टॉलॉजिस्ट) होते.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारसाबरोबरच कार्बन-डाय-ऑक्साइड, सल्फर-डाय-ऑक्साइड, बाष्प आणि इतर काही वायू वातावरणात मिसळले जातात.

मातीतील ओलाव्यावर या क्षेत्रातील पाण्याचे प्रमाण ठरते. मातीत ओलावा अगदीच कमी असेल तर हे क्षेत्र अस्तिवात राहू शकत नाही.

भूजलाचे पुनर्भरण हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकते. बर्फ वितळून त्याचे पाणी आणि पावसाचे पाणी जमिनीत पोहोचते.…