scorecardresearch

Page 71 of नवनीत News

कुतूहल – सेंद्रिय खतामुळे वनस्पतीला कसा फायदा होतो ?

गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. यात वनस्पतींना…

कुतूहल : फलधारणेसाठी प्रकाश कसा मिळवायचा?

वनस्पतीच्या ज्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणीच तिला फुले किंवा फळे लागतात. सूर्याचा प्रकाश मिळाल्याखेरीज आपली बीजुके निर्माण करावयाची…

येवल्याचा टांगेवाला / अनेक विरोधाभास

हैदराबादची स्वारी यशस्वी झाली आणि लवकरच आमचा बिदरचा मुक्काम हलला तो गोध्य्राला, ज्या गोध्य्राच्या नावाने भारतीय राजकारणाच्या सोंगटय़ा आज टाकल्या…

जे देखे रवी.. – देव

इंग्लंडहून परत आल्यानंतर पुण्यातली वडिलांची ससून रुग्णालयातील नेमणूक तात्पुरती होती. मला वाटते १९४९ मध्ये त्यांची बदली दक्षिणेत बिदरला झाली. झाले…

कुतूहल : सूरपाल कोण होता? (पूर्वार्ध)

प्राचीन भारतीय शेतीविषयक ग्रंथांमध्ये ‘बृहत्संहिता’, ‘शारंगधरपद्धती’ आणि ‘वृक्षायुर्वेद’ यांचे संदर्भ सापडतात. वराहमिहिरलिखित ‘बृहत्संहिता’ आणि शारंगधरलिखित ‘शारंगधरपद्धती’ या ग्रंथांमध्ये अनेक प्रकरणांपकी…

कुतूहल : वनस्पतीला वाढीसाठी खत कशी मदत करते

वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात. तसेच बोरॉन,…

कुतूहल – भारतीय शेतीचा प्रवास कसा होत गेला

भारतात शेती आणि शेतकरी यांचा इतिहास नवपाषाण युगापासून (इसवीसनपूर्व ३०००) सुरू होतो. ताम्रप्रस्तर युगा (इ.स.पूर्व २७००-इ. स.पूर्व ७००) मध्ये तांबे…

कुतूहल -महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून १९६८ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर येथे झाली. विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल…