Page 71 of नवनीत News
संयुक्त महाराष्ट्र एस. एम. जोशी, डांगे आणि अत्रे यांच्या उत्तम नेतृत्वामुळे साकार झाला, असे माझे ठाम मत आहे. तो काळ…
एकाच वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके घेणे याला मिश्र पीक पद्धती असे म्हणतात. पूर्वी ही पद्धती जगात सर्वत्र…
गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. यात वनस्पतींना…
वनस्पतीच्या ज्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणीच तिला फुले किंवा फळे लागतात. सूर्याचा प्रकाश मिळाल्याखेरीज आपली बीजुके निर्माण करावयाची…
हैदराबादची स्वारी यशस्वी झाली आणि लवकरच आमचा बिदरचा मुक्काम हलला तो गोध्य्राला, ज्या गोध्य्राच्या नावाने भारतीय राजकारणाच्या सोंगटय़ा आज टाकल्या…
इंग्लंडहून परत आल्यानंतर पुण्यातली वडिलांची ससून रुग्णालयातील नेमणूक तात्पुरती होती. मला वाटते १९४९ मध्ये त्यांची बदली दक्षिणेत बिदरला झाली. झाले…
प्राचीन भारतीय शेतीविषयक ग्रंथांमध्ये ‘बृहत्संहिता’, ‘शारंगधरपद्धती’ आणि ‘वृक्षायुर्वेद’ यांचे संदर्भ सापडतात. वराहमिहिरलिखित ‘बृहत्संहिता’ आणि शारंगधरलिखित ‘शारंगधरपद्धती’ या ग्रंथांमध्ये अनेक प्रकरणांपकी…
आधी रोपवाटिकेत रोपे तयार करून मग ती शेतात लावणे ही पद्धती सध्या केवळ काही भाज्या आणि भात या पिकांमध्येच अवलंबिली…
वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात. तसेच बोरॉन,…
जगात वनस्पतिभक्षक कीटकांच्या सुमारे एक लक्ष जाती आहेत, पण पिकाच्या एका जातीवर आपल्याला फक्त चार ते पाच जातींचेच किडे आढळतात.…
भारतात शेती आणि शेतकरी यांचा इतिहास नवपाषाण युगापासून (इसवीसनपूर्व ३०००) सुरू होतो. ताम्रप्रस्तर युगा (इ.स.पूर्व २७००-इ. स.पूर्व ७००) मध्ये तांबे…
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून १९६८ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर येथे झाली. विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल…