एनआयए News

सरकारसह या प्रकरणात २२ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जांभूळखेडा येथे १ मे २०१९ रोजी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. त्यात गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान शहीद झाले होते…

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मृतांच्या कुटुंबीयांच्या अपूर्ण तपशीलामुळे आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या अपिलाची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत पुढे…

सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील सुनावणी ११ वेळा पुढे ढकलल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिले…

न्यायालयानेही त्यांच्या याचिकेची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) गायचोर यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याची सुनावणी १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालायने सर्व म्हणजे ७ आरोपींची निर्दोष सुटका केली…

‘तपासाची दिशा भरकटली?’ यासह लोकसत्तामधील विविध लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया.

निकालपत्रात न्यायालयाने अभिवन भारत संस्था आणि संस्थेशी साध्वी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या तिघांच्या संबंधाबाबतच्या आरोपांबाबत निरीक्षणे नोंदवली आहेत.

एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या दोन्हींना आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचा निर्वाळा दिल्यानंतर…

एनआयएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता निर्णयाची प्रत मिळाल्यावर तिचे विश्लेषण केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

ही सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर या खटल्याशीसंबंधित व्यक्ती व वकील पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून…

मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक…