scorecardresearch

अवकाळी पाऊस News

cold weather begins maharashtra vidarbha early morning chill increases imd update
पहाटेचा गारठा वाढला, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरुवात…

Maharashtra Winter Starts November : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरपासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची…

October Rain Affects Luxury Royal Open Ground Weddings Events Cancelled Suffer Crores Loss mumbai
पावसामुळे शाही विवाह सोहळ्यांचा विचका; अनेक लग्न रद्द, आयोजकांचे कोट्यवधींचे नुकसान…

प्रत्येक शाही विवाह सोहळ्यासाठी किमान २ ते ३ कोटी रुपये खर्च केला जातो, परंतु पावसामुळे समारंभाचा विचका झाल्याने कॅटरिंग आणि…

Rabi Sowing Lagging Behind Monsoon Extension Satara Sugarcane Harvesting Stalled
साताऱ्यात रब्बीच्या १५ टक्केच पेरण्या; ‘रब्बी’चे एकूण २ लाख १३ हजार ९९७ हेक्टर क्षेत्र…

सातारा जिल्ह्यात अजूनही रब्बीचा पेरा केवळ १५ टक्केच असून, यामध्ये ज्वारीचा पेरा २७ हजार ५०९ हेक्टरवर सर्वाधिक आहे.

What is Pune October rainfall report of the India Meteorological Department pune print news
Rainfall In Pune: ऑक्टोबरमधील पाऊस सरासरीपेक्षा कमीच… मात्र, गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा जास्त पावसाची नोंद

पावसाचा जून ते सप्टेंबर हा अधिकृत मोसम संपल्यानंतर यंदा मोसमी वारे माघारी जातानाच्या काळात राज्यभरात जोरदार पाऊस पडला.

​Unseasonal rains cause major damage to agriculture in Sindhudurg
​अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरुवात, १७ हजार शेतकरी बाधित

​जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…

Heavy rains in Konkan cause damage to harvested rice crop Mumbai print news
Heavy Rains: एक लाख हेक्टरवरील भात मातीमोल वाचा, कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान

राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.

central government team visit maharashtra to assess crop damage due to heavy rains Mumbai print news
नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात; सविस्तर वाचा, पथकात कोणाचा समावेश, कुठे करणार पाहणी

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी राज्यात दाखल झाले…

Farmers' worries increased due to prolonged rains and missing winter
खबर पीक पाण्याची : लांबलेला पाऊस अन् गायब झालेला हिवाळा

राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…

minister yogesh kadam
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश – राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

school students
ठाण्यात पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना दिली ही सवलत, पालकांनीही केले शाळेच्या निर्णयाचे स्वागत

साधारणपणे पावसाळ्यानंतर, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर, विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते.

Deputy Chief Minister Eknath Shinde's big announcement regarding farmers
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांबाबत मोठी घोषणा; म्हणाले, “राज्यातील त्या शेतकऱ्यांच्या लग्नाचा सर्व खर्च…”

विठ्ठल मूर्तीचा अनावरण या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या