scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

अवकाळी पाऊस News

heavy rainfall 9 death loksatta news
देशभरात मुसळधार पावसाचे नऊ बळी; झारखंड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये दुर्घटना

हिमाचल प्रदेश आणि राजस्थानलाही मुसळधार पावसाचा फटका बसला. हिमाचल प्रदेशात राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद करम्यात आले.

Rains wreak havoc across maharastra
राज्यात पावसाचे आठ बळी; नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस

प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरात साडेचार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे सहा ते सात गावांत…

Jammu and Kashmir Kishtwar Cloudburst
Kishtwar Cloudburst : “अनेक जण वाहून गेले”, किश्तवाडमध्ये काय घडलं? स्थानिकांनी सांगितला ढगफुटीचा थरार; आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू

Kishtwar Cloudburst : जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गुरुवारी दुपारी ढगफुटीची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर…

Kheerganga Landslide
Kheerganga Landslide : उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, क्षणार्धात अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेली, ४ जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, व्हिडीओ समोर

Kheerganga Landslide : उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये ही ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर अचानक भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे.

The government has approved Rs 15 lakh as compensation for the mango growers of Ratnagiri
रत्नागिरीच्या आंबा बागायतदारांना शासनाकडून नुकसान भरपाईसाठी १५ लाख मंजूर

राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मंजुरी दिली आहे.

Compensation of Rs 337 crore for damage caused by unseasonal rains said makrand patil
अवकाळीच्या नुकसानीपोटी ३३७ कोटींची भरपाई – मकरंद पाटील; राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना लाभ

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत तीन लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख…

farmers gets crop damage claims
उन्हाळ्यातील अतिवृष्टी बाधितांना मदत कधी ?

राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे…

स्वात नदीच्या काठावर बसून, नाश्ता करीत असलेले पाकिस्तानी पर्यंटक अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेले.
पाकिस्तान नैसर्गिक आपत्तीच्या छायेत; दोन दिवसांतच ३२ जण ठार; विनाशाची कारणे कोणती?

Pakistan 32 people 30 killed : पाकिस्तानमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या दोन दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ratnagiri uday samant warns bank officers against asking cibil score for farmer loans
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या बँक शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

शेतकऱ्यांकडून कर्जासाठी सिबील स्कोर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.