अवकाळी पाऊस News
Maharashtra Winter Starts November : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरपासून किमान तापमानात २ ते ३ अंशांची…
प्रत्येक शाही विवाह सोहळ्यासाठी किमान २ ते ३ कोटी रुपये खर्च केला जातो, परंतु पावसामुळे समारंभाचा विचका झाल्याने कॅटरिंग आणि…
सातारा जिल्ह्यात अजूनही रब्बीचा पेरा केवळ १५ टक्केच असून, यामध्ये ज्वारीचा पेरा २७ हजार ५०९ हेक्टरवर सर्वाधिक आहे.
पावसाचा जून ते सप्टेंबर हा अधिकृत मोसम संपल्यानंतर यंदा मोसमी वारे माघारी जातानाच्या काळात राज्यभरात जोरदार पाऊस पडला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…
राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी राज्यात दाखल झाले…
राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
साधारणपणे पावसाळ्यानंतर, म्हणजेच दिवाळीच्या सुट्टीनंतर, विद्यार्थ्यांना शाळेचा संपूर्ण गणवेश आणि बूट परिधान करणे बंधनकारक असते.
विठ्ठल मूर्तीचा अनावरण या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे.