Page 2 of अवकाळी पाऊस News
ऑक्टोबर अखेर झालेल्या पावसामुळे तयार झालेल्या वातावरातील बदलाचा आता रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका जाणकारांसह कृषी खात्यानेही व्यक्त केला आहे.
गेले काही दिवस मुंबईत पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून मुंबईत कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
१९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून…
कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक शेतातच कुजून वाया गेल्याने शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाकडे नुकसानीची माहिती…
VVMC : वसई विरार शहरात अवकाळी पावसामुळे पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहतूककोंडी आणि अपघाताच्या धोक्यात वाढ झाली आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हंगाम संपल्यानंतर कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने येथील शेतकरी, बागायतदार, पर्यटन व्यावसायिक आणि मच्छीमार या सर्वांचेच मोठे नुकसान केले आहे.
Raigad Rain : अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत, तर खराब हवामानामुळे गेटवे-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाली आहे.
Karad Rain : ऐन दिवाळीत कोसळलेल्या पावसाने दीपोत्सवावर विरजण पडले, तसेच बाजारपेठांवर परिणाम होऊन शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान झाले.
Thane Rain : ठाणे शहरात रविवारी दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिक सुखावले आहेत.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत…
हवामान विभागाकडून पुढील काही दिवस शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार वसई विरार शहरात गेल्या…