Page 13 of उस्मानाबाद News

दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला भावना जाधवचा जन्म

पूर्वी झालेल्या शासकीय मोजणीप्रमाणे शेतीची हद्द कायम ठेवून तक्रारदाराच्या बाजूने मोजणीच्या खुणा दाखविण्यास २ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील भूमी…

येथील शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना पाणीटंचाईमुळे खासगी दवाखान्यात जा, असा सल्ला दिला जात आहे. या रुग्णालयासाठी दररोज…
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका शेतीसह आरोग्य यंत्रणेलाही बसू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच स्त्री रुग्णालयाचीही मदार सध्या टँकरच्या पाण्यावर…
महावितरणच्या ढिसाळपणामुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. पथदिव्याच्या खांबाला लटकलेल्या तारांतून विजेचा प्रवाह गटारीच्या पाण्यात उतरला.

शेतीमालास योग्य भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. सध्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ नव्हे, तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ संदेश…
तथागत बुध्दांच्या अहिंसात्मक विचारांमुळे भारतीयांचा पराभव झाला, असा हेतूत: खोटा प्रचार केला जातो. वास्तविक जातीचा, धर्माचा कर्मठ दुराभिमान बाळगल्यामुळेच भारतीय…

स्वामिनाथन आयोगाने केलेल्या शिफारशींपकी हमीभाव देण्याची शिफारस राज्य सरकारने मान्य करायला हवी.
सुमारे एक लाख गुंतवणूकदारांचे तब्बल दीडशे कोटी रुपये पर्ल्स कंपनीच्या घशात अडकले आहेत. या कंपनीची मालमत्ता विक्रीस काढून गुंतवणूकदारांचे पैसे…
बेकायदा-मनमानी कारभार करीत निराधारांच्या पगारातून १०० रुपयांची कपात, सरकारने कर्जवसुलीस स्थगिती दिली असताना अनुदानाच्या रकमेतून सर्रास कर्जवसुली, शासन निर्णय धाब्यावर…

जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेमार्गावर चर्चा करावी, रेल्वेप्रश्नी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करावी म्हटले तर खासदार महोदयांचा दूरध्वनी सतत…

मांजरा धरणात पाणीसाठा नसल्यामुळे कळंब शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. असे असले तरी नगर परिषद प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात…