पालघर न्यूज News

बांबू पासून इंधन तयार करता येणार असून हे इंधन विमान आणि जहाजासाठी वापरता येणार असल्याची माहिती दिली.

कल्याण परिमंडळ अंतर्गत पालघर वसई मंडळ कार्यालयांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रस्ता जागोजागी खचल्याचे दिसून येत असल्याने रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

बोईसर भिमनगर परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुलभ पद्धतीने करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जलचिन्हांकित (हायड्रोग्राफिक) सर्वेक्षण हाती घेतले असून त्याचा अहवाल…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांमध्ये पडघे व १९ गावांच्या नळपाणी योजनेसाठीच्या पाणीस्रोताबाबत सुस्पष्टता नसल्याने या योजनेअंतर्गत अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेबाबत…

आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या वनपट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाणार आहे.

धामणी धरणामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

अशा प्रकारे गटार उघडे पडत असेल व यामुळे एखाद्याचा जीव गेला तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जाब विचारायचा.

डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हे पहिले बायोमासवर चालणारे केंद्र आपण करून दाखवू शकतो असा आशावाद पाशा पटेल यांनी बांबू लागवडीच्या…

पालघर जिल्हा परिषदेने निवृत्तीच्या दिवशीच सर्व आर्थिक लाभ देऊन नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रशासनाबद्दल कृतज्ञता…

पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन १० वर्षांचा कार्यकाळ उलटल्यानंतर प्रथमच आपल्या कार्यक्षेत्रात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेल्या ८० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तालुका…