पालघर न्यूज News

महाराष्ट्र मंत्रिमंडळाची ३ जून रोजी झालेल्या बैठकीत “महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग” स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन परियोजना व नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीच्या ३९ गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प राबवण्यासाठी १८६…

पालघर जिल्ह्यात होणारे बालमृत्यू, मातामृत्यू तसेच महिलांशी निगडित वेगवेगळ्या आजाराने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी दुर्गम भागातदेखील लवकरच आयुष्यमान भारत मिशन…

प्रकल्पाचा आराखडा व अंदाजपत्रक बनवताना पाण्यामध्ये राहणाऱ्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याऐवजी दगडी बांधकाम केल्याने त्याच्या आयुर्मानावर परिणाम होईल अशी…

बांबू पासून इंधन तयार करता येणार असून हे इंधन विमान आणि जहाजासाठी वापरता येणार असल्याची माहिती दिली.

कल्याण परिमंडळ अंतर्गत पालघर वसई मंडळ कार्यालयांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

रस्ता जागोजागी खचल्याचे दिसून येत असल्याने रस्त्याचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासन स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

बोईसर भिमनगर परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा सुलभ पद्धतीने करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जलचिन्हांकित (हायड्रोग्राफिक) सर्वेक्षण हाती घेतले असून त्याचा अहवाल…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांमध्ये पडघे व १९ गावांच्या नळपाणी योजनेसाठीच्या पाणीस्रोताबाबत सुस्पष्टता नसल्याने या योजनेअंतर्गत अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेबाबत…

आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या वनपट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली जाणार आहे.

धामणी धरणामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १५ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.