Page 7 of पालखी News

अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा प्रवास करून मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी म्हणजे १८ जून रोजी आळंदीमध्ये…

२ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत,गाजत, शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी…

मुंबई येथील मंडळांनी मुंबई ते शिर्डी अशी काढलेल्या पदयात्रा आणि पालख्या आज, शुक्रवारी सकाळी ठाणेकरांच्या कोंडीचे कारण ठरले.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत.

श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी आणि पताकाधारी सहभागी होणार आहेत.

रविवारी दुपारी ३ वाजता मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर ‘श्रीं’च्या पालखीचे आगमन होणार आहे.

वारीतील अभूतपूर्व सोहळे म्हणजे रिंगण होय. डोळ्यांचे पारणे फिटणारे हे सोहळे. वारी आणि रिंगण म्हणजे काय ? रिंगण रचना कशी…

फलटणहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा सोहळा आज गुरुवारी सातारा जिल्ह्यातील बरड येथे मुक्कामी पोहोचला.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण येथे उत्साही स्वागत करण्यात आले.

पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून धक्काबुक्की करत पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला…

पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या ५६ पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती

आळंदी येथे मंदिरात जाण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.