पर्यटन विशेष News

बसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकिट काढल्यास पाच प्रवाशांच्या तिकिटाची रक्कम माफ…

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्या सर्वांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ ही मिनी टॉय ट्रेन ऑगस्टमध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.


निसर्गाचा आनंद घ्या मात्र दुरूनच हिरवाईने नटलेले डोंगर, दऱ्या, धबधब्यांचा आनंद घ्या असा संदेश जिल्हा प्रशासन देऊ पाहत आहे.

अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली…

रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील चन्नाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकाचा (२२) पाण्यात बुडून मृत्यू…

सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…

उडान ५.५ योजनेंतर्गत देशात सी-प्लेन व हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असून, महाराष्ट्रातील धोम, पवना, गंगापूर, पेंच, गणपतीपुळे आदी आठ ठिकाणी…

माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.

महाबळेश्वर ते तापोळा मार्गावरील रस्ता खचल्याने सोळशी विभागातील १५ गावांचा संपर्क तुटला असून, तापोळा परिसरात शेकडो पर्यटक अडकले आहेत.

पानशेत येथे फिरायला गेलेल्या तरुणांनी छातीवर दगड मारून स्थानिक तरुणाचा खून करून पसार झाल्याची घटना घडली.

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.