Page 7 of प्रवासी News

पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणार्या काही रेल्वे गाड्यांना यापूर्वीच जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…

वरळीवरुन अटल सेतूकडे अतिजलद जात यावे यासाठी एमएमआरडीएने ४.५ किमीचा आणि १७ मीटर रुंदीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला…

सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

परिवहन महामंडळाची चंद्रपूर आगाराची बस भादुर्ली येथून मूल येथे येत असताना रेल्वे रुळाच्या खालील बोगद्या तीन ते चार फूट पाण्यात…

पाऊस थांबताच धूळ ही दुहेरी समस्या बनली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांचे विशेषतः हाल होत असून, हेल्मेट घातले तरीही डोळे, नाका- तोंडात…

दादर-परळ दरम्यान शिवशाही, सेमी लक्झरी बसचे अंतर ६ किमीने वाढले, तिकीट दरही वाढणार.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या सात दिवसांच्या कालावधील १०० ते २०० प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले असून त्यांच्याकडून…

सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेमध्ये दुचाकी वाहनांना पुलावर जाता येणार नाही. वाहतूक पोलिसांकडून…

ठाणेकरांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूकीची सुविधा उपलब्ध व्हावी, ठाणेकरांचा प्रवास गारेगार व्हावा आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणपुरक विद्युत…

या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने या मार्गावरही कोंडी झाली.