Page 8 of प्रवासी News

पाऊस थांबताच धूळ ही दुहेरी समस्या बनली आहे. धुळीमुळे दुचाकीस्वारांचे विशेषतः हाल होत असून, हेल्मेट घातले तरीही डोळे, नाका- तोंडात…

दादर-परळ दरम्यान शिवशाही, सेमी लक्झरी बसचे अंतर ६ किमीने वाढले, तिकीट दरही वाढणार.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या सात दिवसांच्या कालावधील १०० ते २०० प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले असून त्यांच्याकडून…

सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेमध्ये दुचाकी वाहनांना पुलावर जाता येणार नाही. वाहतूक पोलिसांकडून…

ठाणेकरांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूकीची सुविधा उपलब्ध व्हावी, ठाणेकरांचा प्रवास गारेगार व्हावा आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पर्यावरणपुरक विद्युत…

या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने या मार्गावरही कोंडी झाली.


कोणतेही कारण नसताना शासनाने अचानक टोलकर वाढविल्याने उद्योजक, व्यावसायिक आणि वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी…

जासई-गव्हाण रस्ता सार्वजनिक बांधकाम (अलिबाग) व सिडको यांच्या कात्रीत सापडला आहे. या रस्त्याबद्दल अनेक तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळत…

नांदेड विमानतळ पुन्हा सुरू, दिल्ली, पुणे, हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत.

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.