scorecardresearch

Page 3 of यात्रेकरु News

भाविकांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर

बारा ज्योतिर्लिगांपकी आठवे ज्योतिर्लिग म्हणून सर्वदूर प्रसिद्ध म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक…

विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना

दिंडी चालली पंढरी.. विठ्ठलाच्या दर्शनाला.. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी वारीत सहभागी झाले आहेत.

वारकऱ्यांच्या पायी ठाणेकर डॉक्टरांची सेवा..!

कोणत्याही निमंत्रणाशिवाय केवळ पंढरीतील पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखोंच्या संख्यने पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत रुजू होण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचे एक पथक…

यात्रेकरू

राजकीय यात्रांचे महत्त्व ‘एनटीआर’ यांच्या चैतन्य रथाने सर्वच राजकीय पक्षांना पटले, पण भाजप आणि अडवाणींनी यात्रांचा मार्ग प्रशस्त केला! याच…

वारक-यांसाठीचे रॉकेल मंजुरीच्या प्रतीक्षेत

राज्याच्या सर्व भागातून आषाढी एकादशीकरिता येणा-या लाखो वारकरी, भक्तांच्या स्वयंपाकासाठी रॉकेलच मंजूर केले नाही, मासिक कोठय़ात कपात करून वारक-यांना रॉकेलची…

जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणारे खरे वारकरी नाहीत – सदानंद मोरे

संत तुकारामांचा जादूटोण्याला तीव्र विरोध होता. जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणारे वारकरी हे खरे वारकरी नाहीतच – डॉ. सदानंद मोरे

नागपुरातील ३७ यात्रेकरू केदारनाथमध्ये अजून बेपत्ता

उत्तराखंडातील जलप्रलयात बेपत्ता झालेल्या विदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांचा अजूनही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व खात्यातील सहकारी कर्मचारी चिंताग्रस्त झाले…

नीरा नदीतील पादुकांचे स्नान यंदाही टँकरवरच अवलंबून

नीरा नादीच्या उगम भागात अद्याप तरी अपुऱ्याच झालेल्या पावसामुळे वरची धरणे व बंधारे भरलेले नाहीत. त्यामुळे नदीपात्रात पाणी नसल्याने सोलापूर…

उत्तराखंडमध्ये अडकलेले ठाणे जिल्ह्य़ातील ६४ यात्रेकरू परतले

उत्तराखंडमधील जलप्रलयात गेल्या दहा दिवसांपासून अडकलेले ठाणे जिल्ह्य़ातील १०४ यात्रेकरू बुधवारी पहाटे पंजाब मेलने कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले. देवभूमीतून…

मराठवाडय़ातील १११ यात्रेकरू अद्यापही संपर्काच्या बाहेर

चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथला गेलेल्या मराठवाडय़ातील ५३३ यात्रेकरूंपैकी ४२२ यात्रेकरूंशी संपर्क झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. १११ यात्रेकरू अद्यापही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.

कोल्हापुरातील ३९ यात्रेकरू सुखरूप परतले

गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी…