उपरोक्त भाविकांमधील एकाकडे सुटे पैसे नसल्यावरून व्यवस्था सांभाळणाऱ्यांनी त्यास मारहाण केली.
प्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.
हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील मनिकरण गुरूद्वारावर मंगळवारी मोठा खडक कोसळल्यामुळे सात जण ठार झाले आहेत.
गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांनी साईबाबांना दिलेल्या दानाची शनिवारी मोजणी करण्यात आली. या तीन दिवसांत ३ कोटी ८ लाख रुपयांची देणगी प्राप्त…
श्री गुरुदत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री…
तामिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात एका बसला आग लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे
बारा ज्योतिर्लिगांपकी आठवे ज्योतिर्लिग म्हणून सर्वदूर प्रसिद्ध म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक…
दिंडी चालली पंढरी.. विठ्ठलाच्या दर्शनाला.. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी वारीत सहभागी झाले आहेत.
कोणत्याही निमंत्रणाशिवाय केवळ पंढरीतील पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखोंच्या संख्यने पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत रुजू होण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचे एक पथक…
राजकीय यात्रांचे महत्त्व ‘एनटीआर’ यांच्या चैतन्य रथाने सर्वच राजकीय पक्षांना पटले, पण भाजप आणि अडवाणींनी यात्रांचा मार्ग प्रशस्त केला! याच…
राज्याच्या सर्व भागातून आषाढी एकादशीकरिता येणा-या लाखो वारकरी, भक्तांच्या स्वयंपाकासाठी रॉकेलच मंजूर केले नाही, मासिक कोठय़ात कपात करून वारक-यांना रॉकेलची…
संत तुकारामांचा जादूटोण्याला तीव्र विरोध होता. जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध करणारे वारकरी हे खरे वारकरी नाहीतच – डॉ. सदानंद मोरे
उत्तराखंडातील जलप्रलयात बेपत्ता झालेल्या विदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांचा अजूनही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांचे कुटुंबीय व खात्यातील सहकारी कर्मचारी चिंताग्रस्त झाले…
नीरा नादीच्या उगम भागात अद्याप तरी अपुऱ्याच झालेल्या पावसामुळे वरची धरणे व बंधारे भरलेले नाहीत. त्यामुळे नदीपात्रात पाणी नसल्याने सोलापूर…
उत्तराखंडमधील जलप्रलयात गेल्या दहा दिवसांपासून अडकलेले ठाणे जिल्ह्य़ातील १०४ यात्रेकरू बुधवारी पहाटे पंजाब मेलने कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाले. देवभूमीतून…
चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथला गेलेल्या मराठवाडय़ातील ५३३ यात्रेकरूंपैकी ४२२ यात्रेकरूंशी संपर्क झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. १११ यात्रेकरू अद्यापही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देत मृत्यूशी सामना करत कुंभोत, तारदाळ, इचलकरंजी, आळते येथील ३९ यात्रेकरूंना खासदार राजू शेट्टींनी…
‘अखिल भारतीय मारवाडी युवा मंच’ व्दारा ‘राष्ट्रीय आपत्ती साहाय्यता कोष’ मधून एक कोटी रुपयांचे साहित्य वितरित करणार असल्याची घोषणा अखिल…
सहल घडविणाऱ्या एजंटाने यात्रेकरूंचा आग्रह मोडून काढत अचानक बिघडलेले वातावरण व लष्करातील जवानांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन गौरीकुंडाहून परतण्याचे ठरविले.
परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.