पीके News
 
   नैसर्गिक संकटाशी तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेने देखील थट्टाच चालवली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना…
 
   महसूल विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार एकूण एक ९९७ शेतकऱ्यांच्या अंदाजे एक हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस,…
 
   आज झालेल्या पावसाने शेतातला वेचणीसाठी आलेला कापूस भिजला असून हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फटका आहे.
 
   १९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून…
 
   या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात…
 
   कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक शेतातच कुजून वाया गेल्याने शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाकडे नुकसानीची माहिती…
 
   परभणी जिल्हयात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान हे सर्वाधिक आहे.
 
   सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ…
 
   रोगांचा प्रादुर्भाव, लांबलेला पाऊस, सरकारने खरेदीच्या नियमात ऐनवेळी केलेला बदल अशा विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे…
 
   तूर पिकासाठी फुलोरावस्था अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. पाऊस किंवा…
 
   इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून…
 
   सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत…
 
   
   
   
   
   
  