पीके News

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत…

केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण कवच उपलब्ध करून दिले आहे.

राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार सुरू असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. उघडिपीच्या काळात खरीप पिकातील आंतरमशागतीचे काम शेतकऱ्यांनी आटोपले असून, दमदार…

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात…

पश्चिम विदर्भात अमरावती आणि बुलढाणा हे दोन जिल्हे मक्याचे हब म्हणून ओळखले जातात.

राज्याच्या बहुतांश भागाला फेब्रुवारी ते मे, या तीन महिन्यांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसला होता. या नुकसानीपोटी राज्य…

देशभर झालेल्या चांगल्या मोसमी पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांनी जोर पकडला आहे. तरीसुद्धा सुरुवातीला असलेल्या अपेक्षेप्रमाणे देशातील एकंदर क्षेत्रवाढ ३-४ टक्क्यांपर्यंत…

सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

राज्य सरकारने एक रुपयांत पीकविमा योजना बंद केल्यामुळे दरवर्षी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा डोस देण्यात मर्यादा आली असताना, सोयाबीनचे पीक हळूहळू पिवळे पडत आहे.