पीके News

गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी वाळवा तालुक्यातील आष्टा व बहे परिसरात अतिवृष्टी झाली.

हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा हेक्टरी उतारा कमालीचा घटला असून, पहिल्या पीककापणी प्रयोगात तो अवघा दोन क्विंटल आल्याने शेतकऱ्यांना पीक…

पिकांची नासाडी झाल्याने शेतात ते पिक पेटवून देण्याच्या घटना घडत आहे. सर्व शेतकरी संघटना त्वरित नुकसानभरपाईसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर…

सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड…

मलठण येथील शेतकरी विजय मुकुंद वाळुंजकर, पोपट वाळुंजकर, राजेंद्र वाळुंजकर, भरत वाळुंजकर, लताबाई वाळुंजकर, धनंजय, दीपक, किरण व ज्ञानेश्वर वाळुंजकर…

प्रशासनाच्या वतीने मागण्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही न आल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक…

अशातच नागपूर येथील एका चार वर्षाच्या वरदा तिमांडे या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी निधीमध्ये दिवाळीसाठी जमा केलेले पैसे थेट मुख्यमंत्री…

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे भात लागवड क्षेत्रात घट झाली असतानाच, अतिवृष्टीने उर्वरित ७० हजार हेक्टरवरील पिकालाही मोठा फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ महसूल मंडळात या पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. काही महसूल मंडळात तीन वेळा तर…

जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान…

पालघर जिल्ह्यात ७९१४८.८२ हेक्टर क्षेत्रफळावर भात पिकाची लागवड झाली असून त्यापैकी २५ ते ३० हजार हेक्टर लागवड मध्ये ९० ते…