Page 2 of पीके News

आठ महिन्यांपासून शेतकरी केळी व कापूस उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी निवेदनांसह स्मरणपत्र देत, कधी आंदोलने करीत शासन-प्रशासनाचा लक्ष…

आज अनेक अर्थतज्ज्ञांचे अभ्यास सांगतात, की कोरडवाहू शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

जेसीबीच्या साह्याने कालव्याचे आऊटलेट फोडून पाणी पळविण्यात आले. याप्रकरणी २३ शेतकऱ्यांविरूध्द जलसंपदा विभागाच्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…

२९४ कोटी रुपयांचा पीकविमा न मिळाल्याने ती रक्कम भरण्याचा आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आला.

९२,५१९ जनावरांचा मृत्यू झाला आणि ८० हजार ५६३ घरांचे नुकसान झाले.

‘यलो मोझॅक’च्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागली आहे.

औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेने घेतला आहे.

शेतकरी नेते देवानंद पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

वातावरणाचा गंभीर दुष्पपरिणाम तूर पिकावर होत आहे. किडीचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजाच्या आधारे सर्व कृषी व महसूल यंत्रणांकडून पंचनामे सुरु आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नांदुरा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ६७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.