Page 2 of पीके News
भारतीय कापूस संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कापसाच्या उत्पादनात सुमारे तीन लाख गाठींची वाढ होण्याची चिन्हे आहेत.
पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच जास्त होत असल्याचे आरोप झालेत. त्यानंतर राज्य सरकारने एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिला.
सातत्याने झालेला पाऊस, दीर्घकाळ टिकलेले ढगाळ वातावरण, पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वाढलेली आर्द्रता यामुळे वांग्याच्या पिकावर यंदाच्या हंगामात भरीत वांग्यांच्या…
१३ पैकी बहुतेक तालुक्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान पेक्षा जास्त झालेला पाऊस, नियमित अंतराने झालेली अतिवृष्टी, पन्नासेक महसूल मंडळात झालेली अतिवृष्टीची…
केळी पीकविमा भरपाई रखडल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, भरपाईसाठी आणखी किती दिवस लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उरणमधील दोन हजार हेक्टर जमिनीला फटका बसणार असून जमिनीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरणारी महत्त्वाची माहिती सरवड (ता.धुळे) येथे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून देण्यात आली.
भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रब्बी…
देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनात मक्यापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलने ४५ टक्केपर्यंत मजल मारली आहे. एकीकडे मका देशाचे परकीय चलन वाचवत असला,…
महाराष्ट्राचे ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळत आहे. शनिवारी निफाडचा पारा ४.५ अंश सेल्सिअस या हंगामातील…
किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट आली, असे म्हटले…
