पीके News
तीन वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई विमा कंपनीकडून अद्याप प्राप्त झालेली नाही. या संदर्भात शेतकऱ्यांमधील तीव्र नाराजी व…
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देणाऱ्या पुण्यश्वोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवर आज मंगळवारी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब…
मे २०२६ मध्ये वर्धा जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेमुळे आणि अवकाळी वादळामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात सापडले…
पीक कापणी प्रयोगात प्रतिहेक्टर उत्पादन कमालीचे घटले असतानाही विमा कंपनीने जाणीवपूर्वक आक्षेप घेतले.
खरीप हंगामात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका शेतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच शेती व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत,…
पीक विमा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचा दावा सरकारकडून केला जातो. परंतु याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच जास्त होत असल्याचे आरोप झाले…
खरीप २०२५ मधील अतिवृष्टीचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक; शिवसेनेचा आरोप.
शेतकऱ्यांना पाणी, वीज, खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कामात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश…
पुसद तालुक्यात नाईक कुटुंबीय सातत्याने सत्तेत राहुनही हा प्रश्न अद्याप न सुटल्याने दरवर्षी उन्हाळ्यात माळपठार भागातील पाणीटंचाई प्रश्न तीव्र होतो.…
गत खरीप हंगामात बोगस बियाणे चांगलेच गाजले होते. प्रामुख्याने हे असे बियाणे लावल्याने पीक झालेच नाही आणि प्रामुख्याने देवळी परिसरातील…
बावनथडी कालव्यात रासायनिक दूषित पाणी सोडल्याने तुमसर-मोहाडीतील ५ हजार हेक्टर धान पीक धोक्यात. प्रशासन आणि प्रदूषण मंडळाकडे शेतकऱ्यांची दाद.
शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया ही संस्था ऑस्ट्रेलियातील ऊस उद्योगासाठी संशोधन, विकास आणि तंत्रज्ञान प्रसाराचे महत्त्वपूर्ण काम करते.