पीके News
नाशिक जळगाव उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच पीक विमा काढल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र…
मालेगाव तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रात बनावट पीक विमा दाखवून शासनाला गंडा घातला गेल्याचे सांगितले जात आहे
पीक विमा कंपनीने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत न करता ज्यांचे नुकसान झाले नाही अशा शेतकऱ्यांना विमा मोबदला देऊन…
अकोला जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८.५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिके मातीत गेली आहेत.
मंगळवारी (२४ सप्टेंबर) आणि बुधवारी (२५ सप्टेंबर) रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील बारा जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे.
गावागावांत घराघरातील महिला-पुरुष या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवा जमव करत असताना दिसत आहेत. परंतु या योजनेच्या नादात मात्र पीक विमा…
यंदाच्या खरीप हंगामात एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी…
आठ महिन्यांपासून शेतकरी केळी व कापूस उत्पादक पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. यासाठी निवेदनांसह स्मरणपत्र देत, कधी आंदोलने करीत शासन-प्रशासनाचा लक्ष…
आज अनेक अर्थतज्ज्ञांचे अभ्यास सांगतात, की कोरडवाहू शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
जेसीबीच्या साह्याने कालव्याचे आऊटलेट फोडून पाणी पळविण्यात आले. याप्रकरणी २३ शेतकऱ्यांविरूध्द जलसंपदा विभागाच्या फिर्यादीनुसार सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…
२९४ कोटी रुपयांचा पीकविमा न मिळाल्याने ती रक्कम भरण्याचा आदेश जिल्हास्तरावरून देण्यात आला.