Page 2 of पीके News

भात पीक, नारळ आणि पोफळीचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने ८३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त…

मुलीचे लग्न सहा महिन्यावर येऊन ठेपले असतांना अतिवृष्टीमुळे संपूर्ण कापूस पीक हातचे गेले. त्यामुळे मनोधैर्य खचलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील आडव्या…

केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना २०१६-१७ मध्ये सुरू केली. महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्य सरकार भरेल, असे…

मागील दोन दिवसांपासून अधूनमधून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वारा पाऊस जोराने सुरू असल्याने याचा मोठा फटका भात शेतीला बसला.

अकोला, वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर कायम असून शेतकऱ्यांचे उभे पिके पाण्यात गेले. सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले…

पावसाने पाटण तालुक्यातील शेतीचे नुकसान केले.अशा ओल्या दुष्काळीस्थितीत केवळ तेराशेच पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विक्रमबाबा पाटणकर यांनी…

शुक्रवारची सायंकाळ ते शनिवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्यातील २५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सर्वदूर झालेल्या पावसामुळे नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील वाहतूक…

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणातील पिक परिस्थिती चांगली आहे. मात्र आज पासून सुरू होणाऱ्या हस्त नक्षत्रावर मोठा पाऊस झाला तर…

कमी वेळात धावपळ करून ही पाहणी झाली आहे. दौरे झाले पण मदतीचे काय, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.

सर्वाधिक नुकसान झालेल्या मालेगाव, नांदगाव तालुक्याकडे राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांनी पाठ फिरवली, मदतीची धाव आपापल्या मतदारसंघापुरतीच मर्यादित ठेवली.

छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ या मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली असून, पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर करून एकही बाधित…