Page 2 of पीके News
परभणी जिल्हयात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान हे सर्वाधिक आहे.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही पावसाचे सत्र कायम राहिल्याने नुकसानीत वाढ…
रोगांचा प्रादुर्भाव, लांबलेला पाऊस, सरकारने खरेदीच्या नियमात ऐनवेळी केलेला बदल अशा विविध कारणांमुळे सोयाबीन उत्पादकांना फटका बसला आहे…
तूर पिकासाठी फुलोरावस्था अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या अवस्थेत पिकाला पुरेशा प्रमाणात पाणी आणि पोषणद्रव्यांची आवश्यकता असते. पाऊस किंवा…
इगतपुरी तालुक्यातील २९ हजार हेक्टरवर असलेल्या भातशेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चार तासात ९६ मिलिमीटर पाऊस झाला असून…
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे नाशिक जिल्ह्यात दोन लाख ८८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पावसाळा संपल्यानंतरही अधूनमधून पाऊस येत…
सततच्या पावसामुळे भात आणि नाचणीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असतानाच, मडुरा परिसरात हत्तीच्या वावरामुळे बागायती पिकांचेही नुकसान वाढले आहे.
परतीच्या पावसाचा जोर आणि दिवाळीत पुन्हा पावसाची हजेरी यामुळे रब्बीच्या पेरणीला आधीच झालेला विलंब आणखी वाढणार असून, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची…
सप्टेंबरमधील तीन दिवसांच्या पावसात उभी पिके जमीनदोस्त झाली. काढणीला आलेली पिके मातीत गाडली गेली. नव्याने लागवड केलेला कांदा वाफ्यातच सडून…
पीकविमा योजनेत यंदा शेतकऱ्यांनी अधिक सहभाग नोंदवला असता तर गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी विमा वरदान ठरला असता. परिणामी…
ऐन दिवाळीत शेतकरी त्रस्त आहे या पार्श्वभूमीवर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सरकार विरोधात आंदोलन केले. दोन्ही पक्षांनी…
Dattatray Bharne Maharashtra Agriculture : रब्बीसाठी खतांचा साठा ३१.३५ लाख मेट्रिक टन मंजूर झाला आहे, त्यापैकी १६.१० लाख मेट्रिक टन…