Page 4 of पीके News

आपल्याला जे लागतंय ते एक बाजारातून खरेदी करून आणायचं असा ट्रेंड सुरू झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या खरीप हंगामातील…

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले.

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील…

जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे केळी, कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांना मदतीची रक्कम वाढवून द्यावी,…

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते.

सिंदफणा नदीने उग्र रूप धारण केल्याने आणि नदीकाठावरील संपूर्ण शेती पंधरा फूट पाण्याखाली गेली.

नैसर्गिक आपत्तीनंतर पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी आधीच्या आणि नव्या अहवालानुसार ७७५ कोटींची गरज असली, तरी संबंधित विभागांच्या तिजोरीत खडखडाट असल्याची माहिती…

खरीप हंगामात जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रत्येकच महिन्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः…

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून…

साखर कारखान्यांसाठी कच्चा माल म्हणून महत्त्वाचा असलेल्या उसाला पावसाचा तडाखा बसल्याने गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.