वृक्ष News

राज्य सरकराने हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र उपक्रमा अंर्तगत राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे.

पुरातन उर्वरित झाडे वाचवण्यासाठी जलवृक्ष चळवळीने उभा केलेला न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एकही झाड तोडू नका,…

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने आणि पर्यावरणपूरक विकासाचे धोरण स्वीकारले असून एका वेळी किंवा अनियंत्रित…

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पक्षीतीर्थ अन् जखिणवाडी, मलकापूर परिसरात उंबर, करंज, फणस, पिंपळ, चिंच या देशी व बहुउपयुक्त झाडांची लागवड करण्यात…

बाकीबाब बोरकर म्हणून गेले त्याप्रमाणे नागालाही डंख (मूळ कवितेत ढंख) विसरायला लावणारी सुरंगी हे कोकण-गोव्याचे वैभव. पण अन्य अनेक वैभवांप्रमाणे…

त्याचबरोबर संघटनेच्या माध्यमातून मुंबई महागनर प्रदेशासह राज्यभरात सुमारे दहा लाख झाडे लावण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला.

मुळात जेव्हा आपण एखाद्या झाडाची लागवड बी पासून करतो तेव्हा त्याच्या पूर्ण वाढीला लागणारा कालावधी हा नक्कीच जास्त असतो. त्याजागी…

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या ५ जूनपासून याची सुरुवात केली जाणार आहे.

मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे हा प्रस्ताव कागदावरच राहीला. यामुळे शहरातील वृक्ष तपासणी रखडली असल्याची बाब उघडकीस आली आहे.

कल्याण येथे रिक्षावर वृक्ष कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचे वृक्ष रिक्षावर कोसळून प्रवाशाचा…

यातील एका घटनेत वृक्ष पडून कारचे नुकसान झाले आहे तर, दुसऱ्या घटनेत पडलेले वृक्ष बाजूला करताना अग्निशमन दलाचा जवान जखमी…

वृक्षतोड शहरात होत असेल तर वृक्षारोपण शहरातच व्हायला हवे, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले. विभागीय क्रीडा संकुलासह इतर ठिकाणी…