scorecardresearch

Page 80 of पॉलिटिकल न्यूज News

Ambadas Danve Raj Thackeray
भोंग्याच्या मुद्द्याचं पुढे काय झालं ? विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंना सवाल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पुणे इथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

hemant soren
झारखंडमध्ये राजकीय अस्थिरता; मुख्यमंत्री हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार, राज्यपालांवर घोडेबाजाराचा आरोप

हेमंत सोरेन यांच्या आमदारकीबाबतचा निर्णय मुद्दाम लांबवून राज्यपाल घोडेबाजार करत असल्याचा आरोप यूपीएने केला आहे

eknath Shinde and Uddhav
सांगली : शिवसेना – शिंदे गटात अखेर झाला समझोता,नक्की कोठे आणि कोणत्या मुद्द्यावर ? वाचा…

दोन्ही गटांनी मूळ जागा वगळून स्वागत कमान व स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

The workers of Shinde group performed in the felicitation program of Shiv Sena
बुलढाण्यात शिवसेना व शिंदेगटात तुफान राडा; पोलिसांसमोरच धक्काबुक्की, हाणामारी

आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले.

tushar gandhi
सांगली : सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते – तुषार गांधी

. दिल्लीत एका युवतीवर बलात्कार झाला यानंतर मोठा उठाव झाला पण बिलकीस बानुवरील अत्याचाऱ्याच्या विरोधात कोणी का उभे राहिले नाही?…

chandrashekhar bavankule
विदर्भातील चंद्रपूर, बुलढाणा लोकसभा मतदार संघ जिंकण्याचे लक्ष्य निश्चित – बावनकुळे

राज्यातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले असून विदर्भातील चंद्रपूर व बुलढाणा या दोन लोकसभा मतदार संघाचा यात…

Jayant-Patil
अमरावती : नितीन गडकरींनी रस्ते चांगले केले, ते आता त्यांच्याही मागे लागले… ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

“ राज्यात कुणीही सुखी समाधानी नाही. अनेक पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने विधानसभेपर्यंत पोहचले. मंत्री झाले.

Excise Minister Shambhuraj Desai
कराड : एकनाथ शिंदे हे सामान्यांची जाणीव असणारे मुख्यमंत्री ; मंत्री शंभूराज यांचा विश्वास

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वित्त, गृह आदी खात्याचे राज्यमंत्री म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार आपणाला देण्यात आलेला नव्हता.

sharad pawar
अर्थकारण व्यवस्थित राहीलं नाही तर कर्जाच्या बोजाखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो – शरद पवार

ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा विचार आपण एकत्रितपणे करायला हवा असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.