scorecardresearch

Page 219 of राजकारण News

काँग्रेसमध्ये फेरबदल !

मुंबईचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या महत्त्वाच्या प्रभारासह…

पर्शियन पेच

इराणच्या अध्यक्षपदी हसन रोहानी यांच्यासारखा नेमस्त सुधारणावादी निवडून आला आहे. त्यांच्या विजयाने इराण आणि पाश्चात्त्य देशांतील घर्षण कमी होऊन शांतिपर्व…

राज ठाकरेंच्या ‘मोदीभक्ती’ला भाजपची साद!

भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांचे निस्सीम चाहते असलेल्या राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ला भाजपप्रणित ‘रालोआ’मध्ये सामावून घेण्यासाठी भाजपमध्ये वेगवान…

राष्ट्रवादीने बदलातून काय साधले?

सरकारमधील मंत्र्यांमध्ये केलेल्या फेरबदलापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल करताना भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी तर जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपदी निवड करून…

जेडीयूचा आज निर्णय ?

नरेंद्र मोदींच्या मुद्दय़ावरून भाजपप्रणीत रालोआची साथ सोडण्याच्या निर्णयावर संयुक्त जनता दल (जेडीयू) अद्याप ठामच असून आता केवळ त्याची औपचारिक घोषणा…

नरेंद्र मोदी, राहुल गांधी दोघेही पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यात लोकायुक्त कायदा लागू केला नाही आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हेही भ्रष्ट…

माझ्या कार्यकाळात नक्षली हल्ल्यांत घट

छत्तीसगड, बिहार आणि गडचिरोलीत होणारे हल्ले केवळ नैराश्यातून होत असून, आपल्या कार्यकाळात नक्षलवाद्यांचे हल्ले घटल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे…

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार संधिसाधू असल्याची भाजपची टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संधिसाधू असून त्यांची धर्मनिरपेक्षता बेगडी असल्याची टीका भाजपने शनिवारी केली. त्यामुळे एनडीएमधील मतभेदांची दरी अधिकाधिक रुंदावत…

जाधव आणि आव्हाड यांच्यातच मेळ ठेवण्याचे पक्षापुढे आव्हान

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव तर कार्याध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी आक्रमक स्वभावाच्या या दोन…

जाधवांच्या सडेतोडपणाची राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती..

भास्कर जाधव यांच्या सडेतोडपणामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यास पक्षातील काही नेत्यांचा आक्षेप होता. काही तरी वादग्रस्त बोलून ते पक्षाला अडचणीत…

‘आव्हाडपंथी’ राजकारणाला बक्षिसी!

ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमध्ये फोफावणाऱ्या बेकायदा बांधकामांमधील ‘व्होटबॅंके’च्या राजकारणावर स्वतची राजकीय पोळी भाजायची, अनधिकृत झोपडय़ांमधून रहाणाऱ्या रहिवाशांचे पोशिंदा बनायचे…