scorecardresearch

Page 283 of राजकारण News

मराठवाडय़ाच्या विकासासाठी एकजूट आवश्यक – चव्हाण

टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे मागे पडलेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

महापौरांचा प्रभाग म्हणजे कचरा डेपो

महापालिका निवडणुकीत मनसेच्या खोटय़ा आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने मनपाची सत्ता मनसेच्या हाती दिली. परंतु आतापर्यंत मनसे सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरली…

पक्षादेशाला मुठमाती, राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष सत्कारातच व्यस्त

राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता नेत्यांना हार-पुष्पगुच्छ न देता दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमध्ये देणगी स्वरूपात रक्कम जमा करण्याचे…

राजकारणात कधीही बेसावध राहू नका; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

राजकारणात काम करताना कधीही बेसावध राहू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना…

अजय पाटील हटाव मोहीम तीव्र; राकाँच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या कार्यशैली आणि वर्तनावर समाधानी नसल्याचे कारण सांगून त्यांना शहर अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे.

आठ महिन्यांच्या वादावर पारदर्शक वाटपाने पडदा

दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत १३ कोटींच्या निधीवाटपावरून तब्बल ८ महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विरोधक व सत्ताधाऱ्यांतर्गत संघर्ष झाला. दोन पदाधिकाऱ्यांमधील शिवराळ भाषेपर्यंत…

टंचाईतही राजकीय‘कालवा’ कालव

शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत असताना अक्कलपाडा धरणातून ३६१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले खरे, तथापि, तथाकथित जम्बो कॅनॉलमधून…

राजकारणात संधीबरोबर मार्गदर्शन महत्त्वाचे – पाटील

कोणत्याही क्षेत्रात संधी मिळणे महत्त्वाचे असते. राजकारणात संधीबरोबर उत्तम मार्गदर्शनाची निकड भासते. आपल्या घरातून राजकारणाचे हे बाळकडू व उत्तम मार्गदर्शन…

चाकूरकरांनी मनाने स्वीकारली राजकीय निवृत्ती

गेले १० दिवस लातूर जिल्हा व परिसरातील विविध उपक्रमांमधून पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर सहभागी झाले. नेहमीचा गंभीरपणा सोडत वैचारिक…

बेगम बांगला

एकदा धर्मसंघर्षांचा डाग लागला की तो लवकर पुसला जात नाही. बांगलादेशात याचा प्रत्यय यावा. मात्र त्यापायी तेथे दोन बेगमांच्या सुरू…

परंपरा सर्वानीच पाळली

काँग्रेसमध्ये कुरघोडय़ा, गटबाजीच्या राजकारणाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. या गटबाजीच्या राजकारणाला दिल्लीतील काँग्रेसच्या ढुढ्ढाचाऱ्यांनी नेहमीच खतपाणी घातले. विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांशी…