Page 283 of राजकारण News
टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे मागे पडलेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…
महापालिका निवडणुकीत मनसेच्या खोटय़ा आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने मनपाची सत्ता मनसेच्या हाती दिली. परंतु आतापर्यंत मनसे सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरली…
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता नेत्यांना हार-पुष्पगुच्छ न देता दुष्काळग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमध्ये देणगी स्वरूपात रक्कम जमा करण्याचे…
राजकारणात काम करताना कधीही बेसावध राहू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या कार्यशैली आणि वर्तनावर समाधानी नसल्याचे कारण सांगून त्यांना शहर अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे.
दुष्काळाची मोठी झळ बसलेल्या जालना जिल्ह्य़ात विविध पक्षांच्या बडय़ा नेत्यांचे दौरे होत आहेत. पण त्यातून दिलासा कमी व राजकारणच अधिक…
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत १३ कोटींच्या निधीवाटपावरून तब्बल ८ महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विरोधक व सत्ताधाऱ्यांतर्गत संघर्ष झाला. दोन पदाधिकाऱ्यांमधील शिवराळ भाषेपर्यंत…
शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत असताना अक्कलपाडा धरणातून ३६१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले खरे, तथापि, तथाकथित जम्बो कॅनॉलमधून…
कोणत्याही क्षेत्रात संधी मिळणे महत्त्वाचे असते. राजकारणात संधीबरोबर उत्तम मार्गदर्शनाची निकड भासते. आपल्या घरातून राजकारणाचे हे बाळकडू व उत्तम मार्गदर्शन…
गेले १० दिवस लातूर जिल्हा व परिसरातील विविध उपक्रमांमधून पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर सहभागी झाले. नेहमीचा गंभीरपणा सोडत वैचारिक…
एकदा धर्मसंघर्षांचा डाग लागला की तो लवकर पुसला जात नाही. बांगलादेशात याचा प्रत्यय यावा. मात्र त्यापायी तेथे दोन बेगमांच्या सुरू…
काँग्रेसमध्ये कुरघोडय़ा, गटबाजीच्या राजकारणाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आली आहे. या गटबाजीच्या राजकारणाला दिल्लीतील काँग्रेसच्या ढुढ्ढाचाऱ्यांनी नेहमीच खतपाणी घातले. विरोधकांपेक्षा स्वपक्षीयांशी…