खड्डे News

अटल सेतू जानेवारी २०२४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत झाल्यानंतर अवघे काही महिने लोटताच अटल सेतूची काही ठिकाणी…

अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये रस्ताच दिसेनासा झाला असल्याची स्थिती आहे.त्रास सहन करणाऱ्या नाशिकच्या नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे.सत्ताधाऱ्यांसह महानगर पालिकेतील प्रशासनाविरोधात…

खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना किंवा जखमी अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देणारे धोरण तयार करणे शक्य आहे का ? अशी विचारणा करून…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेअंतर्गत मिरा-भाईंदरदरम्यान द्विस्तरीय पूल बांधला आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.…

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

चारही कंत्राटदार कंपनीला याबाबत नोटीस देऊन नागरिकांना होत असलेल्या तक्रारींचा दाखला देत पावसाळा संपताच संबंधित रस्त्यांचे काम पुन्हा करण्याचे आदेश…

पालघर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत आहेत, तर वाहतूक कोंडी…

पालघर जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक करणे अनिवार्य ठरले…

खड्डेमय नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यांवरून प्रवास केल्याने सुप्रिया सुळे संतप्त; निधी असूनही कामाचा दर्जा नाही, असा सरकारला सवाल.

रस्त्यांच्या दुर्दशेमागील भ्रष्टाचार हे उघडे गुपित आहेच, त्यावर आता कुणी आंदोलनेही करत नाही… पण नागरिकांना सुरक्षित जगण्याच्या हक्कापासून वंचित राहावे…

मेळघाटातील धारणी-बैरागड रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यावरच प्रसूतीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…