खड्डे News

खड्डे मुक्त महामार्ग व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काँक्रिटिकरण करण्यात आले. मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असा…

वसई पूर्वेच्या भागातून वसई विरार, पालघर, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, गुजरात राज्यासह विविध भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला…

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राहाता शहरातील महामार्गावरील खड्ड्यात वृक्षारोपण केले.

शहरातील रस्ते नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.दुसरीकडे शहरात पोलिसांकडून बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी ५५० किलोमीटरची रस्ते…

अर्नाळा वसई या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या गेल्या चार महिन्यांपासून कायम आहे यामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन…

अटल सेतू जानेवारी २०२४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. वाहतूक सेवेत झाल्यानंतर अवघे काही महिने लोटताच अटल सेतूची काही ठिकाणी…

अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये रस्ताच दिसेनासा झाला असल्याची स्थिती आहे.त्रास सहन करणाऱ्या नाशिकच्या नागरिकांची सहनशीलता आता संपली आहे.सत्ताधाऱ्यांसह महानगर पालिकेतील प्रशासनाविरोधात…

खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना किंवा जखमी अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देणारे धोरण तयार करणे शक्य आहे का ? अशी विचारणा करून…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेअंतर्गत मिरा-भाईंदरदरम्यान द्विस्तरीय पूल बांधला आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून या महामार्गावर विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.…

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

चारही कंत्राटदार कंपनीला याबाबत नोटीस देऊन नागरिकांना होत असलेल्या तक्रारींचा दाखला देत पावसाळा संपताच संबंधित रस्त्यांचे काम पुन्हा करण्याचे आदेश…