Page 2 of खड्डे News

एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

बदलापूर शहरात पूर्व-पश्चिम प्रवासासाठी महत्त्वाचा असलेला एकमेव उड्डाणपूल खड्ड्यांमुळे कोंडीचा केंद्र बनतो आहे. शनिवारीही सकाळी १० वाजल्यापासून उड्डाणपुलावर मोठी कोंडी…

या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी…

आंदोलनकर्त्यांनी जवळ जवळ दिड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली…

स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून महापालिका, एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले…

शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत…

खड्यांच्या मुद्यांवरून संबंधित विभागावर टिका होत असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी गुरूवारी गायमुख घाट परिसरात जाऊन रस्त्यावरील खड्यांचा आकार…

वीस दिवसापूर्वी घाईघाईने उद्घाटन करण्यात आलेल्या सर्वाधिक वर्दळीच्या कल्याण शिळ रस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली…

विरार आणि वसई यांच्या पश्चिम बाजूंना जोडणारा अर्नाळा-वसई हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर नागरिक करत असतात मात्र…

वालिव नाका परिसर हा एक महत्त्वाचा औद्योगिक भाग असून, तो थेट मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेला आहे.

शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर महापालिकेच्या पथ विभागाने दुरुस्तीची कामे केली आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे चित्र पाहायला मिळत…

उरण कडून पनवेलच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावरील जासईतील शंकर मंदिराला पर्यायी जागा न मिळाल्याने उड्डाणपुलावरून उतरणारी एक मार्गिका रखडली आहे.