Page 3 of गरिबी News
आजच्या व्यंगचित्रकारांमध्ये प्रखर सामाजिक जाणिवांचे भान असलेले व्यंगचित्रकार म्हणून प्रशांत कुलकर्णी ओळखले जातात.
‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यासारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात..
अत्यंत कसोटीच्या क्षणांचा सामना पावलोपावली करावा लागणाऱ्या, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असणाऱ्या आणि वारंवार अन्याय सहन करावा लागणाऱ्या समाजघटकांचा ‘ईश्वर’ या संकल्पनेवर…
केंद्र सरकारने देशातील जास्तीत जास्त जनतेला अन्न सुरक्षा देण्यासाठी सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल)धारकांचा समावेश…
आज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते.
‘‘स्त्रियांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. त्या मुळातच कोणावर तरी अवलंबून असतात. वडील, पती, मुले यांच्याशिवाय त्यांना राहता येत नाही. स्वत:ची भूमिका…
कालपर्यंत ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील ‘गरिबी हटल्याचा’ दावा सरकारकडून बुधवारी संसदेत करण्यात आला आह़े
निवडणूक हरण्याची भीती असल्याने काँग्रेसने जनतेचे लोकशिक्षण केले नाही किंवा लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केले नाहीत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नेहमी साधे राहणे पसंत करतात. म्हणजे धुतलेला झब्बा-पायजमा आणि चपला अशा पेहरावात निवडणुकीसाठी प्रचार केला
अल्प उत्पन्न गट, दारिद्रय़रेषेखालील गट तसेच कामगारांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी मार्क्सवादी कामगार पक्ष आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड…
सध्या भारतात दारिद्रय़रेषेविषयी व नेमक्या किती कमी रुपयांत जेवण मिळते यावर नको इतका खल झालेला असतानाच दारिद्रय़ व त्याच्याशी निगडित…
हातात पैसा असला की डोक आणि मन दोन्ही शांत असतात. कारण हव तसा, हवा तिथे पैसा खर्च करता येतो.