वीजेचे संकट News

एक दिवस नियोजित बंद आणि दुसरा तातडीचा बंद यामुळे बदलापूरकरांना दोन दिवस पाणीटंचाई.

पावसाळ्यात वारंवार तांत्रिक बिघाड; अंबरनाथ परिसरातील संयम सुटतोय.

कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेतून जिल्ह्यात १ हजार २६४ किलोमीटर लांबीच्या भूमिगत विद्युतवाहिनीचे काम करण्यात येणार आहे.

बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश…

ठाणे, पनवेल, कल्याण, शहापुर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या.

बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही.

महावितरणकडून वीज देयकाची रक्कम थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून नवीन नियम लागू…

वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली

भूमिगत वीज वाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोठा बिघाड

इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ घडलेल्या या घटनेत शेतकरी शैलेश कोठावळे थोडक्यात बचावले.

उद्योग जिवंत ठेवण्यासाठी मुख्यतः आवश्यक असलेली वीज योग्य रित्या उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योग संकटात सापडू लागले आहे आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.