वीजेचे संकट News

बदलापूर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही.

महावितरणकडून वीज देयकाची रक्कम थकवणाऱ्या ग्राहकांसाठी १५ जुलैपासून नवीन नियम लागू…

वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली

भूमिगत वीज वाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोठा बिघाड

इन्सुली बिलेवाडी शाळा क्र. ७ जवळ घडलेल्या या घटनेत शेतकरी शैलेश कोठावळे थोडक्यात बचावले.

उद्योग जिवंत ठेवण्यासाठी मुख्यतः आवश्यक असलेली वीज योग्य रित्या उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योग संकटात सापडू लागले आहे आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

वीज पुरवठ्याबाबत महावितरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टीकरण दिले…

रस्त्यावर पाणी साचल्याने या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणी निर्माण झाल्या तर काही गाड्या मध्येच बंद पडण्याचे प्रकार…

अकस्मात वीज खंडित झाल्यामुळे शनिवारच्या कामाचे नियोजन रद्द

मनुष्यहानी झाली नसली तरी विजेच्या तांडवाने मुक्या जनावरांचे बळी घेतले

काल मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.