Page 4 of प्रताप सरनाईक News

भिवंडी आणि कल्याण शहरातील हजारो वाहन चालक मुंबई नाशिक महामार्गाने वाहतुक करत असतात. या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत असते.

परिस्थितीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडून जास्त भाडे आकारल्याबद्दल ३६ जण दोषी आढळले आहेत.

मुंबई महानगरातील सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पाॅड टॅक्सीचा प्रस्ताव पुढे आला होता.

या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

कळस उतरवावा की नाही, तज्ज्ञांमध्ये मतभेद.

दहीहंडी स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात तब्बल तीन वेळा दहा थर रचून हॅट्रिक केली आणि यावरून राजकारणाचे थर उलगडले.

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration : शनिवारी कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये १० थर…

‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाची तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याची संधी हुकली…

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration : यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर ९ थरांचा विश्वविक्रम घडला होता. आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा…

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration : बक्षिसे मिळवण्यासाठी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांनी येथे सकाळपासूनच गर्दी केली होती. मुंबईतील कोकणनगर…

ठाण्यात लवकरच ‘हापूस पार्क’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात…

ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी असणार आहेत.