पत्रकार परिषद News

नाशिकमध्ये गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री आणि इतर स्थानिक प्रश्नांवर मनसे आणि शिवसेना (ठाकरे) एकत्र येत मोर्चा काढणार आहेत.

कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हे नाटक कालसुसंगत असल्यामुळे नाटकातील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहरसह कलाकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्क्यांवरून ५० टक्के कर वाढवला आहे. याला उत्तर देण्यास भारताच्या परराष्ट्र धोरणात अपयश…

अंबरनाथ एमआयडीसी परिसरात दलालांचा प्रभाव इतका वाढला आहे की, एमआयडीसीचे भूखंड मूळ किमतीच्या चार ते पाच पट दराने विकले जात…

मराठी ही मातृभाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. अनेक पक्ष मराठीच्या विषयावरून राजकारण करतात. महायुतीचे शासन तसे…

घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची…

शासनाकडे तंत्रशिक्षण घेतलेल्या ३० लाख युवक-युवतींची नोंद आहे. त्यांची कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन परीक्षा घेतली जाईल आणि पाच लाख जणांची…

या उत्सवाचे मुख्य आकर्षण २६ ऑगस्टपासून दिल्लीत सुरू होणारा तीन दिवसांचा संवाद असेल. ज्यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघाचा १००…

‘राजू शेट्टी केवळ राजकीय फायद्यासाठी या प्रकरणाचा वापर करत आहेत. समाजाची दिशाभूल करून लोकभावना भडकावण्याचा, समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा…

पार्थ जिंदाल यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं की, भारतात फारच थोडे उद्योग गुंतवणूक करत असून, उत्पादनांना पुरेशी मागणीही नाही.

सर्वांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल…