प्रकल्प News

येत्या काही वर्षांत मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार असून या मार्गिकेचे शेवटचे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल येथे बांधण्यात येत आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील हिंजवडी, वाकड, बालेवाडी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या उपक्रमामुळे महापालिकेची ७६ कोटी ५७ लाख रुपयांची वीज देयकातील बचत झाली आहे. दररोज १४ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार दाखले देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार अर्जुन खोतकर यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन ड्रायपोर्ट कार्यान्वित होण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चर्चा करून, आवश्यक कार्यवाहीची…

रेल्वे मार्गावरील विद्यमान उड्डाणपुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करून वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने अवजड वाहतूक थांबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी उलवेसह इतर १० गावांची जमिन सरकारच्या वतीने घेण्यात आली होती. यामध्ये या १० गावांचे पुनर्वसन ही…

मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – दहिसर – भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगाव आणि मालाडमधील १२४४…

दहा वर्षे जुन्या शीव कोळीवाडा येथील निर्मल नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सदनिका…

तसेच, खारफुटी पुनर्संचयित करण्यासाठी ठोस उपाययोजनांसह कठोर पर्यावरणीय अनुपालन अटींच्या अधीन राहून ही मंजुरी देण्यात आल्याचा दावाही एमसीझेडएमने केला.

Navi Mumbai International Airport Inauguration 2025 : विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून थेट व अप्रत्यक्षरीत्या…

रोजगाराचे पैसे दोन वर्षानंतरही जर मिळणार नसतील तर मजुरीसाठी स्थलांतराचा पर्यायच आदिवासी बांधवांकडे शिल्लक राहतो.