प्रकल्प News

प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके असे एकूण दहा तालुक्यातील ९० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

जागेवर जैवविविधता वारसास्थळाचे आरक्षण असल्याने महापालिकेला ही जागा ताब्यात घेण्यासाठी अडचण येत होती.

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली.

सटाणा शहरातील वाहतूक कोंडीतून शहराला कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या शहर बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्यक्षात भोजन न पुरवता निधी उचलण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

प्रकल्पांमुळे परिसरातील अडीच हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल.


आतपर्यंत मिसिंग लिंक९६ टक्के काम पूर्ण , ऑगस्टचा मुहूर्त चुकला

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.

भाईंदर पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या मेट्रोचा पूल रेल्वे रुळावरून उभारण्यात आला.

दैनिक लोकसत्ताने वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.