जनजागृती News

विद्यानिकेतन शाळेने लोकांचा आवाज म्हणून सामाजिक जनजागृती मोहीम राबवत, नागरिकांना स्वतंत्र मनपासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी ठाणे शहरातील गावठाणे आणि कोळीवाड्यांमध्ये कोळी समाजातर्फे ‘दिबा जागर यात्रा’ सुरू…

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण या उद्देशाने सुरू झालेले हे राष्ट्रीय अभियान ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…

मानपाडा येथील गृहसंकुलात शिरलेल्या बिबट्याने एका श्वानावर हल्ला केला असून, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

खोटे आरोप करून भगवा दहशतवादी ठरवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात देशभरात जनजागृती करणार असल्याचे सुधाकर चतुर्वेदी यांनी सांगितले.

लायन्स क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले यांनी लहान मुलांमधील कर्करोगाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बंधनकारक केल्याने शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण, शिक्षक भारती संघटनेने पुनर्विचाराची मागणी केली.

थॅलेसेमियामुक्त भारत करण्यासाठी फॉग्सी आणि वेहा फाउंडेशनने ‘मुक्ता’ नावाचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतिपूर्व तपासणी केली…

“सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटीलांची भूमिका मोलाची.”

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

जंगलातून गोळा केलेल्या रानभाज्या आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये रस्ते अपघात कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा मित्र’ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.