राधाकृष्ण विखे पाटील News

तेलंगणास पाणी सोडताना कोणत्या दिवशी दरवाजे बसवावेत आणि उघडावेत याचे निर्देश दिल्यानंतर भाजपमधील नेत्यांमध्ये बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न मांडण्यासाठी रस्सीखेच सुरू…

या सामंजस्य कराराअंतर्गत सुमारे ३१ हजार ९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून ६४५० मेगावॉट वीजनिर्मिती होईल आणि १५ हजार…

सोलापूरसाठी स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

बातमी समवेत पाठवलेल्या पत्राचा पाठपुरावा मंत्री विखे यांच्या कार्यालयातून करण्यात येतो. तालुकास्तरीय कार्यालयांना पाठवलेल्या पत्राची प्रत जिल्हा, विभागीय कार्यालयांना तसेच…

श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेऊन महायुती सरकारने १७८ कोटी रुपयांच्या निधीतून वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली.

शिर्डीतील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डी परिसरातील अनेकांची पैसे दुप्पट मिळण्याच्या आमिषाने फसवणूक झाली.

त्या जागेवर बेकायदा बंगले, फार्म हाऊस, हाॅटेल्स आणि रिसाॅर्ट तसेच काही खासगी कंपन्या उभारण्यात आल्याची कबुली राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

या बैठकीत उपस्थितांनी अल्लमट्टी धरणाच्या संदर्भात शासनाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून केलेल्या सूचनांवर काम करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब…

जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीची १५९ वी बैठक केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरीत…

लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, शेतकरी यांनीही आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. त्याचा विचार करून आवर्तन सोडण्याचे निर्देश विखे यांनी दिले.

अलमट्टी धरण उंची प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या धरणाची कोणत्याही स्थितीत उंची वाढू दयायची नाही. ही सरकारची भूमिका कालही होती आणि…