Page 2 of रेल्वे बोर्ड News
मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या…
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.
वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.
२०१८ पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने विविध आंदोलने, उपोषण आणि रास्तारोकोच्या माध्यमातून शकुंतला रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष…
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही डबे वाढवले नाहीत.
प्रवाशांनी तातडीने डब्यांची दुरुस्ती करावी, देखभाल वाढवावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी केली आहे.
“१७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ”
सध्या पुणे-लोणावळा लोकलच्या दिवसभरात ६०.५९ किलोमीटर अंतर कापत दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत ४४ फेऱ्या होतात.
जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत…
मृतांमध्ये रीहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०), आणि वैभव आशीष बोधले (१४) यांचा समावेश…