रेल्वे मंत्रालय News

देशात सर्वांत उशिराने नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत असलेल्या इतवारी ते नागभीड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा इतवारी-उमरेडचे काम पूर्ण झाले आहे.


ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.

अपघात झाला की, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा देण्याऐवजी तेथे जाऊन काय झाले, ते पाहून सुधारण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.…

रिवा-पुणे-रिवा या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.

गुजरातमधील दाहोद येथे उत्पादित भारतातील पहिलं ९ हजार हॉर्सपॉवर लोकोमोटिव्ह इंजिनमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं. यावरून नेटिझन्सने त्यांची…

पश्चिम रेल्वेच्या मालकीच्या इनोव्हा कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर कोमात गेलेल्या २५ वर्षांच्या तरूणीला भरपाई देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या पश्चिम रेल्वे…

Indian Railways Toilets History : अखिल चंद्र सेन यांच्याबाबतच्या त्या घटनेनंतर अखेर १९०९ पर्यंत भारतीय गाड्यांमध्ये शौचकूपांची सुविधा सुरू झाली.

दादरी ते वैतरणा (१४०२ किलोमीटर) अंतरावर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून दादरी ते उंबरगाव अशा १३२२ किलोमीटरवरून मालगाडी वाहतूक…

What is Navratna Status : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या दोन कंपन्या आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला नवरत्न दर्जा दिला आहे. त्यामुळे कंपन्यांचा…

Indian Railways Viral Video : एका प्रवाशाने १३९ वर कॉल करत ट्रेनमधील पाण्याच्या बाटलीवर किमतीपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी तक्रार केली.