रेल्वे मंत्रालय News

स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या ‘एक स्थानक – एक…

२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, यावेळी मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक…

मुंबई उपनगरीय मार्गावरील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी १६,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

देशातून नॅरोगेज रेल्वे मार्ग संपुष्टात आले आहे. सर्वात शेवटचा नॅरोगेज मार्ग नागपूर ते नागभीड या मार्गाला ब्रॉडगेजमध्ये रुंपारित केले जात…

कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय…

या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, व्यापारी, शेतकऱ्यांना याचा…

देशात सर्वांत उशिराने नॅरोगेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये होत असलेल्या इतवारी ते नागभीड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा इतवारी-उमरेडचे काम पूर्ण झाले आहे.


ठाण्याहून कर्जत, कसारा दिशेने सोडण्यात येणाऱ्या शटल सेवेमुळे याभागात जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईहून येणाऱ्या लोकलची प्रतीक्षा करावी लागत नव्हती.

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.

अपघात झाला की, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा देण्याऐवजी तेथे जाऊन काय झाले, ते पाहून सुधारण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.…

रिवा-पुणे-रिवा या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.