Page 2 of रेल्वे तिकीट News

पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणार्या काही रेल्वे गाड्यांना यापूर्वीच जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

सावंतवाडी, दानापूर, मऊ, बनारस, तिरुवनंतपूरम यांसारख्या शहरांसाठी विशेष फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल केला आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक.

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.

जास्तीत जास्त प्रवाशांकडून तिकीट खरेदीसाठी डिजीटल पेमेन्टसचा वापर हा मेट्रो प्रवाशांचा डिजीटल कल दर्शवतो.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यासाठी जल फाउंडेशन आक्रमक.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असूनही डबे वाढवले नाहीत.

Navi Mumbai Metro 1 Crore Passengers: १७ नोव्हेंबर २०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३६ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. बुधवारी एका दिवशी सुमारे ३९४ प्रवाशांना पकडून…

मराठा आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर एक संदेश व्हायरल होत आहे. यामध्ये आंदोलकांनी केवळ १० रुपयाचे रेल्वेचे परतीचे तिकिट काढावे असे आवाहन करण्यात…