Page 2 of पावसाळा ऋतु News
पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते.
पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर…
देहरंग धरणाबाहेर पडणारे कोट्यावधी लीटर पाणी थेट नवीन जलशुद्धीकरण केंद्र आणि मोठ्या व्यासाच्या नवीन जलवाहिनीतून पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली…
बुधवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर वासियांसाठी आश्चर्याची ठरली. आकाशातून भलामोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
माझा एक अनुभव सांगते. मी ऑनलाइन पद्धतीने एक सुरेख कमळाच्या आकाराचा छोटा बाऊल मागवला होता. मला त्यात पाणी भरून फुलांच्या…
यवतमाळमधील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा इशारा.
४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी नवली भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाण्याच्या प्रवाहासोबत दोन दुचाकी वाहून गेल्याची घटना…
आयुर्वेद तज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, काही देशी आणि घरगुती उपाय असे आहेत जे सर्दी-खोकला कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत…
धरणाची पाच स्वयंचलित दारे उघडण्यात आली. यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न…
Snake Hidden in Footwear: क्रॉक्स चप्पल घराबाहेर ठेवल्यानंतर त्यात साप शिरून बसला होता, असे मृत तरूणाच्या कुटुंबियांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण ११ जण मृत्युमुखी पडले असून हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात १० जण मरण पावले.
वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…