Page 4 of रणजी मॅच News
स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेची अंतिम लढत काही तासांवर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर होणाऱ्या या लढतीत कर्नाटक आणि तामिळनाडू…
अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे.
तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली.

‘हम कसम खाएंगे, खंदे से खंदा मिलाएंगे.., या गाण्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाला संजीवनी दिली होती, संघात चैतन्य निर्माण केले…

वानखेडे स्टेडियमवर मुंबईचे रणजी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. संघ जिंकतो, तेव्हा साऱ्या चुकांकडे डोळेझाक केली जाते आणि हरतो

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले…

भारतीय संघातील खेळाडूंना रणजीसारख्या स्थानिक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संधी न देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण अयोग्य आहे,

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार असल्यामुळे मुंबईचा संघ मजबूत झाला आहे.

गतवर्षी रणजी चालिसाचा पराक्रम साकारणाऱ्या ‘खडूस’ मुंबईने गुरुवारी अनपेक्षित विजयासह आपले आव्हान शाबूत राखले.

रणजी करंडक स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबईचा गुजरातने पहिल्या डावात अवघ्या १५४ धावांमध्ये खुर्दा उडवला.