scorecardresearch

Page 4 of रणजी मॅच News

रिकी भुईचे शतक

पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त २६ षटकांचाच खेळ होऊ शकला.

रणजी क्रिकेट स्पर्धा : दोन्ही संघ जेतेपदाचे दावेदार – रामन

स्थानिक क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेची अंतिम लढत काही तासांवर आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर होणाऱ्या या लढतीत कर्नाटक आणि तामिळनाडू…

फॉलोऑननंतर बंगाल संघाची दमदार सुरुवात

अनुभवी सलामीवीर अरिंदम दासने दिमाखदार नाबाद ८० धावांची खेळी साकारून मुंबईकडून फॉलोऑन पत्करल्यानंतर दुसऱ्या डावात बंगालने चांगली लढत दिली आहे.

निर्णय घेण्याआधी पराभवाचे आत्मपरीक्षण व्हायला हवे होते!

तब्बल ४० वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईचे आव्हान यंदा उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर मुंबई क्रिकेटमध्ये अपेक्षेप्रमाणेच झाडाझडती सुरू झाली.

सातत्याचा शोध आणि बोध!

‘हम कसम खाएंगे, खंदे से खंदा मिलाएंगे.., या गाण्याने एकेकाळी मुंबईच्या रणजी संघाला संजीवनी दिली होती, संघात चैतन्य निर्माण केले…

अनपेक्षित!

वानखेडे स्टेडियमवर मुंबईचे रणजी जेतेपद काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. संघ जिंकतो, तेव्हा साऱ्या चुकांकडे डोळेझाक केली जाते आणि हरतो

‘सूर्य’कुमार तळपला!

मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले,

मुंबईसह महाराष्ट्राची ‘ठस्सन’ झालीच पाहिजे!

भौगोलिक रचनेनुसार मुंबई महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग, नव्हे महाराष्ट्राची राजधानी. परंतु क्रिकेटच्या रणांगणावर मात्र हे परंपरागत प्रतिस्पर्धी.

खुन्नस.. खुन्नस..

बंगाल आणि रेल्वे यांच्यातील यंदाच्या रणजी मोसमातील साखळी सामना चांगलाच गाजला तो अखिलाडूवृत्तीमुळे. रेल्वेच्या खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती दाखवत बंगालच्या खेळाडूंना खिजवले…

रणजी सामन्यासाठी खेळाडूंना परवानगी नाकारणे अयोग्य -प्रसाद

भारतीय संघातील खेळाडूंना रणजीसारख्या स्थानिक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संधी न देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे धोरण अयोग्य आहे,