scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 32 of रणजी ट्रॉफी News

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सईदच्या सात बळींमुळे सामन्यातील रंगत कायम

आसामच्या महम्मद सईदने सात बळी घेत महाराष्ट्राचा दुसरा डाव १३४ धावांत गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात रंगत निर्माण केली.

आशा कधीच सोडली नाही; मलाही संधी मिळणार हे माहित होते- ईश्वर पांडे

भारतीय संघात आश्चर्यकारकरीत्या स्थान मिळवणारा खेळाडू म्हणजे मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही संघांत…

रणजी क्रिकेट स्पर्धा : केदार जाधवच्या शतकासह महाराष्ट्र भक्कम स्थितीत

केदार जाधवचे शतक व त्याने पुष्कराज चव्हाण याच्या साथीने केलेल्या शतकी भागीदारीमुळेच महाराष्ट्राला आसामविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा मानहानीकारक पराभव

कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वपूर्ण रणजी साखळी सामन्यामध्ये मुंबईला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भेदक आणि अचूक मारा करत कर्नाटकने सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या…

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : निर्णायक विजयासह महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल

महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशला दहा विकेट राखून पराभूत केले आणि रणजी क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

मुंबईचा विजय नटराजने रोखला

निर्जीव खेळपट्टी, बोथट गोलंदाजी आणि ओडिशाच्या अध्र्या संघाला झेल सोडून दिलेल्या जीवदानांमुळे विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या ‘खडूस’ मुंबईच्या रणजी संघाने अखेर…

कितने दूर, कितने पास!

कोणत्याही सामन्याच्या अडीच दिवसांनंतर खेळपट्टीचा नूर बदलतो असे म्हणतात. पण अडीच दिवसांनंतर सामन्यावर वरचष्मा असलेल्या मुंबईचे नशीब बदलणार काय, असा…

जागो ‘मुंबई’प्यारे!

झारखंडसारख्या तळाच्या संघाने मागील सामन्यात दिलेली टक्कर गतविजेत्या मुंबईला खडबडून जाग आणेल का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या…

मानहानीकारक!

कमकुवत संघाला सहजगत्या हरवण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेला रणजी स्पध्रेतील बलाढय़ मुंबई संघाला घरच्या मैदानावर फक्त एका गुणावर समाधान मानण्याची…

महाराष्ट्राचा निर्णायक विजय

जम्मू व काश्मीरच्या शेवटच्या चार फलंदाजांनी झुंजार खेळ करूनही त्यांना महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात निर्णायक पराभवास सामोरे जावे लागले.

महाराष्ट्राचा निर्णायक विजय हुकला

पहिल्या फळीतील फलंदाज जी.चिरंजीवी याने केलेल्या झुंजार ८५ धावांमुळेच आंध्र प्रदेशला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना रविवारी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले.

मुंबई विजयाच्या उंबरठय़ावर

कमकुवत विदर्भावर निर्णायक विजय मिळवून मुंबई रविवारी आपल्या खात्यावर सहा गुण जमा करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विजयासाठी ५३०…