दर वाढ News

मागील वर्षी ३ हजार ८६१ वाहनांची नोंद झाली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत वाहननोंदणी कमी झाली असल्याचे परिवहन विभागाने सांगितले…

मुंबई एपीएमसीतील व्यापाऱ्यांच्या मते, पालेभाज्यांचे दर २०-२५ टक्क्यांनी वाढले आहेत. पालक, कोथिंबीर, मेथी, पुदिना यांसह टोमॅटो, कारली, भेंडी यांचे दरही…

‘राज्यातील सर्व भागात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

कोणताही उद्योग सुरू करताना प्रामुख्याने जमीन आणि पाणी या मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. गुंतवणूक आकर्षित करताना सरकार चांगल्या पायाभूत सुविधांचे…

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नारळाला उच्चांकी मागणी असते. गेल्या दोन महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबाच्या कोअर व बफर क्षेत्रातील सफारी शुल्कात लक्षणीय वाढ झाली असून, ही सफारी आता सर्वसामान्यांच्या…

सोन्याच्या किमतीमध्ये होणारी वाढ ही मुख्यतः आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असते. सध्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.…

जलसंपदा व वीज दरवाढीचा हवाला देत एमआयडीसीने पाणीपट्टीत २८.२५ रुपयांपर्यंत वाढ करून उद्योगांवर आर्थिक ताण आणला आहे.

घाऊक बाजारात भेंडी आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आकारला जात असलेला प्रति एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाण्याला १६ रुपये होता. या दरात…

स्मार्ट टीओडी वीज मीटरच्या मुद्यावर प्रागतिक पक्ष व जनसंघटना संयुक्त समितीचे डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, शरद दातीर, राहुल…

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.