जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रिक्षा आणि कॅब चालकांसह प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर…
नाशिकच्या बाजारपेठेत मसाला पदार्थांच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे गृहिणींचे वर्षाकाठीचे आर्थिक बजेट कोलमडले असून मिरची आणि जिऱ्याच्या दरवाढीने स्वयंपाकघरातील…
ठाण्यातील जांभळी नाका बाजारपेठेत दररोज होणारी शेकडो किलो भाजीची विक्री निम्म्यावर आली असून हॉटेलचालकांनी खरेदी थांबवल्याने विक्रेत्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे…
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे खानावळी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न गंभीर झाला…