Page 4 of रत्नागिरी जिल्हा News

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…

भाजपबाबत पूर्वग्रह दर्शविणाऱ्या कदम पितापुत्रांनी या सभेसाठी मात्र भाजप नेते केदार साठे, भाऊ इदाते यांना व्यासपीठावर जागा देऊन आगामी निवडणुकांसाठी…

उदय सामंत, आमदार योगेश कदम आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे तिघेजण शिंदे गटामध्ये सामील झाल्याने रत्नागिरीतील या वर्चस्वाला…

दापोली उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु

वाहतुकीला परवानगी देत असताना प्रशासनाने अटी शर्ती लागू केल्या आहेत

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना या पदावरून हटवण्याची मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांकडूनच आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

रत्नागिरीच्या पोसरे गावातील ग्रामस्थांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्याचं वृत्त पसरलं असताना त्यावर पालकमंत्री अनिल परब यांनी खुलासा केला…

जिल्ह्याच्या सर्व, नऊही तालुक्यांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत जास्त पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सुमारे दोन आठवडय़ांपूर्वी जिल्ह्य़ाच्या नऊ तालुक्यांपैकी सात तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई होती.
व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन जागांसाठी तीन, तर पणन मंडळाच्या एका जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे.