रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
अनेक शाळांमध्ये धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने तसेच स्वयंपाकासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने अन्नाच्या स्वच्छतेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण…
पोलीस, बँका आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी थेट गावागावांत जाऊन महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री …
पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची जमीन शासनाच्या ताब्यात आणण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली असून, या निर्णयाचे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून स्वागत होत आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी रत्नागिरी शहरात संतापाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला.
कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आधीच प्रभावित झाली आहे. त्यात म्हाप्रळ-आंबेत पूलही बंद झाल्याने कोकणात ये-जा करणारे प्रवासी,…
रात्री अडीचच्या सुमारास मोठी दरड महामार्गावर कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना…