रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
रत्नागिरीत लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या पत्रकार परिषदेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला असून व्यवस्थापनाला जाहीर माफी मागावी…
दाभोळपासून केळशीपर्यंतच्या किनाऱ्यांवर कासवांच्या प्रजनन काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रखर दिवे, ध्वनी प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्याबाबत जिल्हा प्रशासनाने…
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने आपल्या उत्पादनाला पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला असला तरी इटलीतील जुनी यंत्रसामग्री वापरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे…
मुंबईत नष्ट होत चाललेल्या आगरी-कोळी संस्कृतीतील ‘खालू बाजा’ कलेला पुनरुज्जीवित करणाऱ्या मुरुडकर बंधूंच्या २५ वर्षांच्या तपस्येचा सन्मान सांस्कृतिक मंत्री आशिष…
पेट्रोल-डिझेलच्या मर्यादित विक्रीमुळे रिक्षा व्यावसायिक आणि खासगी वाहतूकदार हवालदिल झाले असून, उपासमारीची वेळ आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी प्रशासनाकडे तातडीने…
आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात इंधन आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कलम १६३ अंतर्गत दोन…