scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रत्नागिरी News

रत्‍नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्‍ज्ञ, भारतरत्‍न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्‍न विनोबा भावे, भारतरत्त्‍न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
74 crores assistance to farmers affected by natural calamities
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ७४ कोटींची मदत

राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…

weather department predicts intense rain in Maharashtra Mumbai
Heavy Rain Alert : राज्यात शनिवारपासून मुसळधार; कमी दाब क्षेत्राची निर्मिती… फ्रीमियम स्टोरी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात शनिवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

World Dolphin Day
World Dolphin Day: भारतभर आणि महाराष्ट्रातही नजरेस येणारे; राज्यातील ‘या’ भागात आहे यांचा वावर

Project Dolphin: भारतामध्ये एकूण पाच ते सहा महत्त्वाच्या प्रजाती आढळतात. त्यातील दोन म्हणजे गंगा नदीतील डॉल्फिन आणि समुद्री डॉल्फिन.

Ratnagiri corruption news loksatta
रत्नागिरीत लाचलुचपत विभागाची कारवाई, तिघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

मिळालेल्या माहितीनुसार, लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी २४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

Nitesh Rane Konkan Development
मासे, काजू व आंबा उत्पन्नातून कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार; मंत्री नीतेश राणे, रत्नागिरीतील लोकांनी भगवे मफलर वापरावे – पालकमंत्री सामंत यांना टोला

कोकण आर्थिक विकासाचे हब बनेल

warning issued to pharmacy colleges in maharashtra
मुंबईतील २७ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची मान्यता धोक्यात? सुविधांचा अभाव; तंत्र शिक्षण संचालनालयाकडून यादी जाहीर…

सुविधांच्या अभावामुळे मुंबईतील २७ फार्मसी महाविद्यालये अडचणीत.

ganeshotsav 2025 return journey Konkan Railway central railway train late
गणपती गेले गावाला… मात्र परतीच्या प्रवासाच्या यातना काही संपेना; कोकण रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय, गाड्या विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या एकाच मार्गिकेमुळे आणि दररोज धावणाऱ्या ४० ते ४५ गाड्यांमुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांना…

ratnagiri ganesh visarjan mumbai based Konkankars return to mumbai
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती विसर्जना नंतर कोकणकर मुंबईकडे रवाना; रेल्वे व एसटी स्थानके फुल्ल

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या‘ च्या जयघोषात लाडक्या गणेशाला निरोप दिल्यावर आता मुंबईवासी कोकणकर परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

ताज्या बातम्या