Page 12 of रत्नागिरी News

वशिष्ठीचे पाणी पिण्याकरिता व सिंचनाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरविण्याकरिता शासनाने गांभिर्याने विचार केला पाहिजे.

देश विदेशातील पर्यटकांना कोकणातील पर्यटन स्थलांचे आकर्षणाने चांगलीच भुरळ घातली असताना येथील तापमान वाढीचा फटका आता कोकणातील पर्यटन स्थळांना बसला…

अडखळ तरीबंदर येथे दोन गटाच्या लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये झाल्याने पाजपंढरी येथील जमाव मोठ्या…

या नौकेवर मासळी आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सागरी पर्यटनाला चालना देण्याचे सरकारचेे प्रयत्ना सुरू आहेत. त्याअंतर्गतच प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरवर्षी घसरत असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्म दरात होणारी घसरण पाहता…

रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसाय विभागाने अवघ्या १२ तासात एलईडी द्वारे अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका पकडली आहे. ही नौका मिरकरवाडा बंदरात…

तालुक्यातील जयगड येथे एल.ई. डी. नौकेवर शुक्रवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली आहे. यामधे ३ तांडेलांसह लाईट, जनरेटर व इतर…

रत्नागिरीतील उत्पादित माल आता थेट कोकण रेल्वेच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरात जाणार आहे. यासाठी कोकण रेल्वेने निर्यात व आयात क्षेत्रात रत्नागिरीसाठी…

जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेचा फटका शेतकरी आणि काजू – आंबा बागायतीला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.

कोकण रेल्वे कारभाराच्या हलगर्जीपणामुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. चिपळूणजवळच असलेल्या कळंबस्ते फाटा येथे फाटक न पडल्याने गोव्याकडून मुंबईकडे रवाना…