Page 45 of रत्नागिरी News
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे ट्रॅकवर आली असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कोकण रेल्वेच्या पेडणे मालपे बोगद्यामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी पहाटे पुन्हा पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने येथील रेल्वे वाहतूक पुन्हा…
एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपच्या निरंजन डावखरे यांच्यात होणं अपेक्षित…
ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांत भाजपाने कोकणाकडे तसे दुर्लक्षच केले. पण ही युती मोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच…
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांना पत्करावा लागलेल्या पराभवाचा पराभवाची मंगळवारी राणे यांनी विजय…
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ७ मे रोजी झालेल्या मतदानात ६१.५२ टक्के मतदान झाले होते.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळाला, याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतील गट-तट आणि मतदारांच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा…
उद्धव ठाकरे कणकवलीच्या सभेत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे ज्याला ‘गेट आउट’ म्हणाले होते, त्यालाच भाजपाने इथला उमेदवार केलं आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात तळकोकणात एका जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं की, नारायण राणे यांना शिवसेना सोडायची…
या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे किरण सामंत दावेदार होते पण त्यांच्या ऐवजी भाजपचे केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी देण्यात आली
मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला…