Page 13 of वाचकांचे मेल News

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दररोज सकाळी नऊ ते साडे नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा वृत्तान्त ऐकविला जातो.
लोकसभा व महाराष्ट्रातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीदर देणार,’ असे आश्वासन दिले होते.
द इन्स्टिटय़ूट ऑफ डायरेक्टर्स, नवी दिल्ली या संस्थेने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला दिलेला २०१४ चा सुशासनातील उत्कृष्ट गुणवत्तेचा ‘गोल्डन पीकॉक’…
‘सरकारी पदांची भरतीही खासगी ठेकेदारांकडून’ ही बातमी (लोकसत्ता, १५ जुलै) वाचली. त्यात म्हटले आहे
उत्सव साजरे करण्यासाठी रस्त्यावर मंडप घालण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतर नेहमी प्रमाणेच स्वत सरकारी ‘झेड सुरक्षा’ घेणारे राजकीय नेते
बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ झाली आहे. मात्र हा फायदा निवृत्त बँक कर्मचारी यांना मिळालेला नाही. त्यांची पेन्शन वाढलेली नाही.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहूहून पंढरपूरकरिता प्रस्थान झाले. ज्यांनी तुकोबांना ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली
केंद्र शासनाने नुकतेच ‘डिजिटल इंडिया’ या योजनेचे लोकार्पण केले. थोडक्यात या योजनेचा मुख्य उद्देश हा संपूर्ण भारताला संगणक व इंटरनेट…
‘ उत्सव, उन्माद, उच्छाद’ हा अग्रलेख (१ जुल) वर त्यावरील प्रतिक्रिया यांतून उत्सव साजरे करण्याच्या सध्याच्या बेफाम व गुंडगिरी पद्धतीबद्दल…

बिबटय़ा (की बिबळ्या) नामक मार्जारकुलातील एका प्राण्याने सध्या धुमाकूळ माजवलेला आहे. पूर्वी वनक्षेत्र शाबूत असल्याने या प्राण्याचे नाव नागरवस्तीला फारसे…
३० जून २०१५ च्या रात्री १२ वाजता एक लीप सेकंदही घेण्यात येणार आहे, ही बातमी वाचली. याउलट आपल्याकडे अख्खा महिना…
भूतपूर्व अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ‘समोरच्या बाकावरून’ सदरातील ‘आश्वासने : दुरून(च) दर्शन’ या लेखातून (२३ जून) आश्वासने आणि